शब्द न पाळल्याबद्दल रमेश कीर यांची माफी मागतो: बाळ माने

रत्नागिरी:- महाविकास आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरी पालिकेच्या निवडणूका लढताना काँग्रेसला ३ जागा देण्याचा शब्द मी दिला होता. रमेश कीर, मिलिंद कीर म्हणतायत ते चुकीचे नाही....

पोलिस पडताळणी न करता खलाशी कामावर; बोट मालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पोलिस पडताळणी न करता ८ खलाशांना स्वतःच्या दोन बोटींवर ठेवून पोलिसांच्या लेखी आदेशाची अवज्ञा केली. या प्रकरणी बोट मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा...

सात नगराध्यक्षपदांसाठी 33 जण रिंगणात

रत्नागिरी:- जिल्ह्यात चार नगर परिषद व तीन नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून सात थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवकपदांसाठी तब्बल...

ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो

जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी...

राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील मौजे माड येथे राखीव वनक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत अनधिकृतपणे खड्डे खोदून वीजवाहिनी टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर दापोली वनविभागाने कारवाई...

दापोलीत साडेसहा लाखांची घरफोडी; संशयिताला अटक

दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर येथे तब्बल ६ लाख ४० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी झाल्याची घटना १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी...

पन्हळे येथे बैल आडवा आल्याने अपघात

राजापूर:- तालुक्यातील पन्हळे येथे रस्त्यावर अचानक बैल आडवा आल्याने कारचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे नुकसान झाले. यानिमित्ताने...

रेल्वेतून वृद्धेचे दागिने लंपास; एक जेरबंद, साथीदार फरार

खेड:- कोकण मार्गावरील सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास करणारा अभिजित जितू पवार (२७, रा. अंबरनाथ, ठाणे) याला रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या....

कोकणनगर येथे प्रौढाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मिरकवाडा बंदर येथील जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला...

रत्नागिरीत 19 जणांची माघार; 32 जागांसाठी 113 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल पंधराजणांनी अर्ज मागे घेतले. यात बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या भाजपाच्या चारजणांचा समावेश...