ट्रॅव्हलर दरीत कोसळून भीषण अपघात; २२ प्रवाशी जखमी

भोगाव येथील घटना; जखमींमध्ये दापोली, खेडसह चिपळुणातील प्रवाशांचा समावेश खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक आज, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात...

जालगावमध्ये महिलेवर सुरीने वार, तीन जणांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेत नम्रता भाटकर या महिलेला मारहाण करीत सुरीने वार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना शनिवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी...

मजगावरोड येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला जखमी

रत्नागिरी:- शहरातील मजगावरोड रस्त्यावर पादचारी महिलेला स्वाराने ठोकर दिली. दुखापत झाल्यानंतर वैद्यकीय मदत न पुरवता पलायन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध...

जिल्ह्यात सात वर्षांमध्ये वन्यप्राण्यांचा ४६ जणांवर प्राणघातक हल्ला

विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय रत्नागिरी:- जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला असल्याने अनेक गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दिवसाही माणसावर हल्ला करत आहे....

नेवरे येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील वृद्ध जेवत असताना त्याला उलटी झाल्याने ते बाथरुमध्ये पडले. उपचारासाठी त्यांना खासगी दवाखान्यात नेले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...

गुहागर मार्गावर टँकर पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- शिरगाव गुहागर विजापूर मार्गावरील वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळील कॅनल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. रविवारी रात्री अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास टँकर पलटी...

ओरी येथे ट्रकची दुचाकीला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील ओरी येथील रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघजण जखमी झाले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘त्या’ जागेवर ‘बुद्धविहार’च होणार: ना. सामंत

रत्नागिरी:- “काही लोक निवडणुकीच्या तोंडावर समाजात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहेत. मात्र, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या...

भाट्ये समुद्रात बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना जीवदान

रत्नागिरी:- सुट्ट्यांच्या आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात ओढवलेला जीवघेणा प्रसंग स्थानिकांच्या तत्परतेमुळे टळला आहे. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने...

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे चार महिन्यांचे अनुदान थकले

रत्नागिरी:- गोरगरीब, कामगारांना 10 रुपयांत पोट भरावे म्हणून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता रत्नागिरी जिल्ह्यात 26 पैकी 12 शिवभोजन केंद्रेच सुरू...