गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेला 43.78 कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी:- कोकण रेल्वे महामंडळाने यावर्षी गणेश भक्तांच्या सेवेसाठी एकूण 376 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या. महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील विविध भागांतील 9.13 लाख प्रवाशांनी...

नाचणे रोडवर स्कॉर्पिओ झाडावर धडकून अपघात; दुचाकीस्वार जखमी

रत्नागिरी:- शहरातील आयटीआय समोरील नाचणे रोडवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघाताने परिसर हादरला. लाल रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी...

रत्नागिरी साळवी स्टॉप येथे सलूनला आग

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप परिसरातील एका सलूनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ...

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी कशेळीतील तरुणावर गुन्हा

पाचल:- तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बबन मांडवकर (४५,...

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी 30 सप्टेंबरला आरक्षण सोडत

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिलेकरिता राखीव झाल्यानंतर आता जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या...

पोटच्या मुलीला ठार मारणाऱ्या आईला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- सतत रडत असल्याच्या कारणातून पोटच्या मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबुन तिचा जीव घेणार्‍या महिलेला न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. शाहिन आसिफ नाईक (36 मुळ...

माहेरी निघून गेलेल्या पत्नीला भेटायला जाणाऱ्या पतीला तिघांकडून मारहाण

रत्नागिरी:- पत्नीला तिच्या माहेरी भेटण्यास जात असल्याच्या कारणातून तीन अज्ञातांनी पतीला लाथाबुकक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवार 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास...

लग्नाचे अमिष दाखवत २ लाखांची फसवणूक

डोंगर-मुसलमानवाडी येथील घटना पाचल:- घटस्फोटित व्यक्तीला लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून १ लाख ८३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजापूर तालुक्यातील...

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह, वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग,...

जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण

सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत....