शासनाकडून नमन, जाखडी लोककलांना मिळणार राजाश्रय
रत्नागिरी:-कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील न’न आणि जाखडी ह्या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांच्या...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्टला घरावर तिरंगा फडकवा
जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
रत्नागिरी:- देशासाठी बलिदान दिलेल्याचे स्मरण व्हावे, यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवशी प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा...
कोमसापच्या वतीने सप्टेंबरमध्ये होणार जिल्हा साहित्य संमेलन
रत्नागिरी जिल्ह्याची नविन कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोमसापच्या रत्नागिरी...
थिबा राजवाड्यात नव्या बारा दालनांच्या उभारणीसाठी तीन कोटी
रत्नागिरी:- ब्रिटिशकालीन थिबा राजवाड्यात बारा नवी दालने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दालनांच्या उभारणीसाठी तीन कोटींचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने राज्य शासनाकडे सादर केला...
विठुरायाच्या जयजयकाराने प्रतिपंढरपूर दुमदुमले
रत्नागिरी:- अनेक वर्षे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या व काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने मागील वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये...
संकष्टीनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळेत तुफान गर्दी
रत्नागिरी:- उन्हाळी सुट्ट्यांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील संकष्टी चतुर्थीला (ता. 7) गणेशभक्तांनी गणपतीपुळेमध्ये श्रींच्या दर्शनाला प्रचंड गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे 20 हजाराहून अधिक...
यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्ह्याला पाच वर्षात साडेदहा कोटींचा निधी
रत्नागिरी:- कोकणातील गावागावामधे असलेली मंदिरांचे पर्यटनदृष्ट्या महत्व आहे. याचा विचार करुन त्या मंदिरांना ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा शासनाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी शासन यात्रास्थळांच्या...
संकष्टीनिमित्त गणपतीपुळेत २० हजार भाविकांनी घेतले दर्शन
रत्नागिरी:- संकष्टी चतुर्थीनिमित्त सोमवारी (ता. 8) गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात भाविकांची गर्दी होती. उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे दिवसभरात सुमारे 20 हजारहून अधिक भक्तांनी मंदिरात...
हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचा रत्नागिरीत उत्साह; १०० संस्था, चित्ररथांचा सहभाग
पारंपरिक वेशभूषेत १२ हजार नागरिक उपस्थित
रत्नागिरी:- श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या माध्यमातून बुधवारी हिंदू एकतेचे...
राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीतील ‘राखेतून उडाला मोर’ प्रथम
रत्नागिरी:- १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल या संस्थेच्या राखेतून उडाला मोर या नाटकाला प्रथम...












