Tuesday, March 17, 2026
spot_img
Home सांस्कृतिक

सांस्कृतिक

दोन वर्षांनी रंगला थरार… जिल्ह्यात फुटल्या अडीच हजार हंड्या 

रत्नागिरी:- गोविंदा रे गोपाळा...चा उत्स्फुर्त नारा देत आणि डिजेच्या गाण्यांवर ताल धरत गोविंदांनी जिल्ह्यातील हंड्या फोडल्या. शुक्रवारी जिल्ह्यात दहीहंडी उत्सव स्पर्धेच्या रूपात साजरा करण्यात...

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात बाप्पांना निरोप

दोन वर्षांनी विसर्जन मिरवणूकी भक्त तल्लीन रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षांनी भव्य मिरवणूका काढून ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया!पुढच्या वर्षी लवकर यांच्या घोषणा देत गणेश...

हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून 

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा होणार की नाही, याबाबत स्पर्धकांमध्ये धाकधूक होती. १५ जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा...

प्रतिक्षा संपुष्टात… गणपतीपुळेत आजपासून दर्शनाची पर्वणी

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील मंदिरे सोमवारपासून (ता. 16) भक्तांना दर्शनासाठी खुली होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाने सकाळी दोन तास स्थानिकांना...

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीतील ‘राखेतून उडाला मोर’ प्रथम

रत्नागिरी:- १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल या संस्थेच्या राखेतून उडाला मोर या नाटकाला प्रथम...

हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचा रत्नागिरीत उत्साह; १०० संस्था, चित्ररथांचा सहभाग

पारंपरिक वेशभूषेत १२ हजार नागरिक उपस्थित रत्नागिरी:- श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या माध्यमातून बुधवारी हिंदू एकतेचे...

अंगारकी दिवशी गणपतीपुळे 40 हजार पर्यटकांची हजेरी

गणपतीपुळे:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे 40 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पाऊस असतानाही भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बेळगाव...

“बा, समुद्रा शांत हो….” समुद्राला साकडे;  रत्नागिरीत नारळी पौर्णिमा साजरी

रत्नागिरी:- “बा, समुद्रा शांत हो....” असे म्हणत मच्छीमार बांधवांसह रत्नागिरीकरांनी नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला नारळ अर्पण केला. मांडवी आणि भाट्ये किनारी समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी रत्नागिरीकरांनी...

विठुरायाच्या जयजयकाराने प्रतिपंढरपूर दुमदुमले

रत्नागिरी:- अनेक वर्षे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या व काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने मागील वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये...

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरीत ‘जब दीप जले आना’ संगीत मैफिलीचे आयोजन

रत्नागिरी:- त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त खास रत्नागिरीकरांसाठी समर्थ इन्व्हेस्टमेंट आयोजित व आर्च एंटरप्रायझेस प्रस्तुत ‘जब दीप जले आना’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा...