गणपतीपुळे मंदिर अंगारकी उत्सवानिमित्त १८ तास खुले राहणार

रत्नागिरी:- तालुक्यात असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील गणेश मंदिरात मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव साजरा होणार आहे. पवित्र श्रावण महिन्यात आलेल्या...

जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा अधिक ठिकाणी होणार ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी प्रत्येक घराघरात सुरु आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहे. बुधवारी प्रत्येक घरी...

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची मनाला चटका लावणारी एक्झिट

पाचल:- मालवणी भाषेला आणि कोकणी संस्कृतीला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचे जनक गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत काल, २७...

राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम

निकाल जाहीर, 'ईठ्ठला' अंतिम फेरीत रत्नागिरी:- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत....

झाली भैरी-शिवाची भेट हो… राजिवड्यात रंगला पालखी भेट सोहळा

रत्नागिरी:- काय वर्णू ती मी शोभा, आजच्या दिनाची, भेट झाली पहा ओ भैरी शिवाची… अशा अभंगाच्या तालावर राजिवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील...

प्रतिपंढरपूर रत्नागिरीत आषाढी एकादशी जल्लोषात साजरी

रत्नागिरी:- विठ्ठल.. विठ्ठल… जय हरी विठ्ठल…. च्या जयघोषाने रविवारी रत्नागिरी दुमदुमली. आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत वैष्णवांचा मेळा पहायला मिळाला. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर व...

‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न रत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...

श्री भैरीदेव शिमगोत्सवास 2 मार्चपासून प्रारंभ

रत्‍नागिरी:- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देवाचा शिमगोत्सव 2 मार्चपासून सुरू होत आहे. 3 मार्चपासून पालखी सहणेवर स्थानापन्न होणार असून 8 मार्चला रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 1...

ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो

जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी...

मराठी भाषा ही आपल्या विचारांची, संवेदनांची ताकद

नमिता कीर; जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'ग्रंथप्रदर्शन' रत्नागिरी:- मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या विचारांची आणि संवेदनांची खरी ताकद आहे. आपली भाषा हीच...