‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर
कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
रत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची मनाला चटका लावणारी एक्झिट
पाचल:- मालवणी भाषेला आणि कोकणी संस्कृतीला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचे जनक गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत काल, २७...
रत्नागिरी २२ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस, भाषामंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:- नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि...
‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर
कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
रत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...
मांडकी येथे आजपासून रंगणार ‘ग्रामीण-कृषी-सहकार’ मराठी साहित्य संमेलन
चिपळूण:- महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक व...
कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखानाची गरज: पालकमंत्री सामंत
मांडकी येथे 'ग्रामीण, कृषी-सहकार मराठी साहित्य संमेलना'चे उत्साहात उद्घाटन
चिपळूण:- कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्याचं आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर सादरीकरण केले पाहिजे. विशेषतः...
कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धेत ‘एक्सपायरी डेट’ला प्रथम क्रमांक
रत्नागिरी:- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धेत इंद्रधनु प्रतिष्ठान, पानवल (घवाळीवाडी) च्या ‘एक्सपायरी डेट’...
कोकणात साहित्यिक चळवळ वृंद्धिगत होण्यामध्ये कोमसापचे मोठे योगदान: संजय केळकर
कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न
मालगुंड:- कोकणात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. परिणामी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण...
ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो
जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी
रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी...
‘अग्निपंख’मधील दमदार अभिनयासाठी मिनार पाटील यांना राज्यस्तरीय रौप्यपदक
रत्नागिरी:- रत्नागिरी येथे काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार पडलेल्या ६४ व्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर...












