‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात रत्नागिरी नगरी विठ्ठलमय

आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी:- आषाढी एकादशीनिमित्त 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल'च्या अखंड जयघोषाने रत्नागिरी...

दशावतारी कलाकारांसाठी ‘अच्छे दिन’; अनुदानात दुप्पट वाढ

थेट खात्यात मिळणार पैसे! रत्नागिरी:- कोकणची अस्मिता असलेल्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या 'दशावतार' कलेला अखेर अच्छे दिन आले आहेत. दशावतारासह राज्यातील लोककलांच्या अनुदानात...

‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न रत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...

रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले भव्य मराठी भाषा संग्रहालय

२५ कोटींचा निधी मंजूर रत्नागिरी:- महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार...

साडेसात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजापूरची गंगामाई अवतरली

राजापूर:- सुमारे साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई पुन्हा प्रवाहित झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर मूळ गोमुखातून सुरू झालेला प्रवाह आता...

मराठी भाषा ही आपल्या विचारांची, संवेदनांची ताकद

नमिता कीर; जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'ग्रंथप्रदर्शन' रत्नागिरी:- मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या विचारांची आणि संवेदनांची खरी ताकद आहे. आपली भाषा हीच...

राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम

निकाल जाहीर, 'ईठ्ठला' अंतिम फेरीत रत्नागिरी:- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत....

मांडकी-पालवणमध्ये उद्यापासून ‘साहित्य-कृषी-सहकाराचा’ त्रिवेणी संगम

कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे उपस्थितीचे आवाहन चिपळूण:- तालुक्यातील मांडकी पालवण येथे  'राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलना'चा बिगुल वाजला आहे. १३, १४...

राज्यातील महिलांचे पहिले नमन २५ रोजी चिपळूणात होणार

रत्नागिरी :जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रीडा मडळ रत्नागिरी या संस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी...

ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो

जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी...