राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम
निकाल जाहीर, 'ईठ्ठला' अंतिम फेरीत
रत्नागिरी:- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत....
ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो
जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी
रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी...
आजपासून रत्नागिरी येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात
जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक...
कोकणात साहित्यिक चळवळ वृंद्धिगत होण्यामध्ये कोमसापचे मोठे योगदान: संजय केळकर
कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न
मालगुंड:- कोकणात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. परिणामी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण...
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची मनाला चटका लावणारी एक्झिट
पाचल:- मालवणी भाषेला आणि कोकणी संस्कृतीला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचे जनक गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत काल, २७...
रत्नागिरी २२ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हा साहित्य संमेलन
संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस, भाषामंत्री ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी:- नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी आयोजित मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि...
राज्यातील महिलांचे पहिले नमन २५ रोजी चिपळूणात होणार
रत्नागिरी :जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रीडा मडळ रत्नागिरी या संस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी...
घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन; आज काही ठिकाणी तिखट्या नैवेद्याचा सण
रत्नागिरी:- मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर चार दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तीमय वातावरणात झाले आहे. या लाडक्या...
जिल्हाभरात दीड दिवसांच्या चौदा हजार बाप्पांना निरोप
रत्नागिरी:- ढोल ताशांच्या गजरात गुरुवारी जिल्ह्यात जवळपास 14 हजार दीड दिवसांच्मा गणरायांचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात 1 लाख 69 हजार...
बाप्पाची स्वारी, भक्तांच्या घरी!
एक दिवस आधीच गणरायाचे आगमन, आज प्रतिष्ठापना
रत्नागिरी:- आज प्रत्येक गणेशभक्तांया मनातील एक मंगलमय सोहळा म्हणून सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह संचारला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया‘च्या...












