बागेतील आंबा थेट ग्राहकांच्या घरी
रत्नागिरी:-कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्याने हापूसला ग्राहकांची वानवा आहे. त्यातून बागायतदारांना दिलासा मिळवून देण्यासाठी ‘आत्मा’विभागाने बागेतून काढलेला आंबा थेट ग्राहकांच्या घरी पोचवण्यास सुरवात केली आहे....
दिलासादायक; राजीवड्यातील नऊ जणांसह तेरा जण कोरोना निगेटिव्ह
रत्नागिरी:- राजीवडा येथील कोरोना बाधित रुग्णच्या संपर्कात आलेल्या नऊ रुग्णांसह एकूण तेरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
राजीवडा येथील कोरोना बधितांच्या संपर्कात असलेल्या...
गर्दी नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा; थेट गुन्हे दाखल
रत्नागिरी:-जिल्ह्यात दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. राजीवडा येथे आरोग्य सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणणार्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल...
हापूसच्या आखाती देशातील निर्यातीचा श्री गणेशा
रत्नागिरी:-हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी गेले काही दिवस पणन, कृषी विभागाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुंबईतील वाशी मार्केटमधील पाच कंटेनरमधुन सुमारे 105...
मच्छीमारांसाठी खुशखबर; डिझेल परतावा मिळणारच
रत्नागिरी:-डिझेल परताव्यासाठीचा निधी अन्यत्र वळवण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांसह मत्स्यमंत्री अस्लम शेख व पालकमंत्री अनिल परब यांनी दिल्याची माहिती मच्छीमार संघटेनेचे अध्यक्ष राजन...
अखंडीत वीज पुरवठयासाठी महावितरणची मेहनत
रत्नागिरी:- लॉकडॉऊनमुळे अनेकजण घरातूनच काम करत आहेत. त्याचबरोबर जनताही घरातच थांबून आहे. या सर्वांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून अखंडीत वीजपुरवठा करण्यात येत आहे....
त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले नऊजण जिल्हा रुग्णालयात
रत्नागिरी:- शिवखोल येथे आढलेल्या कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण...
पोलिसांनी दाखवला खाक्या; राजीवड्यात माजी नगरसेवक ताब्यात
रत्नागिरी:-राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. आज सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर आणि...
कोरोनाच्या संकटाचा नगराध्यक्षांनी केला नेटाने सामना.
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाला आळा बसावा यासाठी नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी आणि रनप प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. युद्ध पातळीवर निर्णय घेऊन केलेल्या...
रत्नागिरी वेळवंड येथे महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय रजनी रविंद्र भाजये या महिलेचा पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी...












