हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी कोरोना विरोधात लढण्यासाठी इच्छुक.
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी आजही कार्यरत आहेत. मात्र सद्या कोविड-19 या विषाणूचा उद्रेक लक्षात घेत जिल्ह्यातील परिस्थिती हाताळण्यासाठीच्या मोहिमेत काम...
जिल्हा रुग्णालय आता फक्त कोरोना रुग्णालय.
रत्नागिरी:-जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात ठेवून जिल्हा शासकिय रुग्णालयाचे रुपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागासह अन्य सर्व...
पुणे, मुंबईतुन आलेल्या 90 हजार जणांवर करडी नजर.
रत्नागिरी:-पुणे, मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 90 हजार लोक आले आहेत. त्याच्यावर प्रशासनाने पूर्ण लक्ष ठेवले आहे. गावपातळीवर नेमलेले प्रतिनीधीमार्फत त्या लोकांनी बाहेर पडू...
वाहतुकीतील अडचणी दूर; 27 हजार पेट्या वाशी मार्केटला .
रत्नागिरी:- वाहतुकीतील अडचणी दूर झाल्यामुळे कोकणातून वाशी मार्केटला रोज 27 हजार पेटी हापूस दाखल होत आहे. त्यातील 282 मेट्रीक टन हापूस कुवेत, बहरीन, संयुक्त...
राज्याच्या वीज मागणीत साडेचार हजार मेगावॅट विजेची घट
रत्नागिरी : प्रतिनिधीकोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने उद्योग व्यवसाय बंद आहेत. शिवाय व्यापारीपेठा देखील ठप्प असल्याने त्याचा परिणाम विजेच्या मागणीवर झाला आहे. मार्च एप्रिलमध्ये उकाडा...
दुष्काळात तेरावा महिना; मच्छीमारांचा डिझेल परतावा रखडला.
रत्नागिरी:-दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांची झाली असून आतापर्यंतच सुमारे 45 कोटी रुपयांचा डिझेल परतावा येणे शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे....
उन्हाच्या वाढल्या झळा; टंचाईला जिल्हा सामोरा
रत्नागिरी:-कोरानापाठोपाठ जिल्हावासीयांना उन्हाच्या तापाला सामरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा 36 अंशावर टेकला आहे. पाऊस लांबल्याने टंचाई उशिरा सुरू झाली सली तरी वाढत्या...
राजीवडा, साखतरमधील 52 जण क्वॉरंटाईन
रत्नागिरी:-राजीवडा व साखरतर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ५२ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये २ डॉक्टरांचा समावेश असून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमधील...
लॉकडाऊनचा फटका; मच्छीमार खलाशी बोटींवरच फसले
रत्नागिरी:-कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. या निर्णयाचा अनेक मच्छीमार खलाशाना फटका बसला आहे....
लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका; मदतीची मागणी
रत्नागिरी:-लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. अडचणीच्या काळात अन्य गरजू आणि...












