औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित
रत्नागिरी:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि...
केंद्र सरकारचा हिरवा कंदील; मासेमारी बंदरांवर लगबग वाढली
रत्नागिरी:-केंद्र शासनाने मासेमारीला हिरवा कंदील दिल्यानंतर जिल्ह्यातील मासेमारी बंदरांवरील लगबग वाढली आहे. परंतू याबाबतच्या गाईडलाईन्स अद्याप प्राप्त झाली नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी कधी पासून...
103 जणांच्या स्वॅब अहवालाची प्रतीक्षा
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे प्रशासनाने निःश्वास सोडला आहे. रविवारी...
लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीसाठी ‘विकसित ॲप’
रत्नागिरी:- राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे 'विकसित...
कोरोनाला हरवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची शायरीतून साद
रत्नागिरी:-'बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है, मौत से आँख मिलानेकी जरूरत क्या है, सबको मालूम है बाहर की हवा है कातिल, युंही कातिल से...
बागेतील आंबा थेट ग्राहकांच्या घरी; पणन मंडळाचा पुढाकार
रत्नागिरी:-
बाजार समित्या बंद होत असल्या तरीही आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कृषी व पणन विभाग वेगवेगळी क्लुप्ती वापरत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकांशी संवादातून ग्राहक मिळवून...
संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या सर्वसामान्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांनाही दणका
रत्नागिरी:- संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. आता या कारवाईतून सरकारी बाबू देखील सुटलेले नाहीत. विनाकारण गाडी बाहेर काढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या...
शिरगाव, भाट्ये परिसरातून 75 जण क्वारंटाईन
रत्नागिरी:-दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन शिरगांव व भाट्ये परिसरातील सुमारे ७५ व्यक्तींना शुक्रवारी रात्री आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. या...
दिलासादायक; 42 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी:-रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी असून शुक्रवारी रात्री उशीरा ४२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामध्ये रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात असलेल्या १४ व्यक्ती तर कळंबणी रुग्णालयातील २८...
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जि. प. पदाधिकारी ग्रामीण स्तरावर
रत्नागिरी:-कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी मोठ्यासंख्येने कार्यरत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश...












