खान फाउंडेशन व संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने अन्नधान्य वितरण.
रत्नागिरी:- संपूर्ण देश लॉक डाउन झाल्याने दररोज काम करून पोट भरणा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यासाठी त्यांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रत्नागिरी शहरातील...
कोकण रेल्वेने प्रवास करणारे ते “तीन प्रवासी” कोकण नगर येथील.
होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी:-
सीएसटी-मंगळुरू या गाडीने प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांचा शोध अखेर प्रशासनाला यश आले आहे. हे तिन्ही प्रवासी कोकण नगर येथील असून...
०८ मार्च नंतर पुणे मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचा सक्तीचा आदेश
रत्नागिरी:- जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून 08 मार्च 2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून /घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच...
रत्नागिरी जिल्हयात अवकाळी पाऊस.
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हयातील काही भागात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाला सुरुवात झाली.सायंकाळ नंतर जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदलले. ढगांच्या गडगडांसह व...
दिलासादायक! कोरोना संशयित 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी:- कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यातून 34 नमुने पाठविण्यात आले होते. यापैकी 2 नमुने रिजेक्ट झाले. 21 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे....
गुढीपाडव्याला गजबजलेला परिसर आज मात्र सुनासुना
रत्नागिरी:- साडेतीन मुहर्तापैक्की एक म्हणजे गुढीपाडवा. याच दिवशी मराठी नव वर्षाची सुरवात होते. या दिवशी दरवर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचं जल्लोषात...
काळजी घेतलीच पाहिजे…मात्र कोरोना भीतीने गावात येणारे जाणारे रस्ते, गावबंदीच्या नावाखाली अडवणे,खोदणे म्हणजे ...
प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले नियम पाळा. आणि पुढील 21 दिवस घरात थांबा..! गावातील रस्ते अडविण्यासारखे स्टंट करायची गरज नाही!प्रशासनाने या असल्या...
विनाकारण बाहेर पडणार्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. मात्र हे आदेश लागू झाल्यानंतरदेखील विनाकारण वाहने घेऊन फिरणार्यांची संख्या वाढू लागली आहे....
होम क्वॉरंटाईन रुग्णांची संख्या 565 वर
रत्नागिरी:-
जिल्ह्यात होम क्वॉरंटाईन असलेल्यांची संख्या वाढून 565 झाली आहे. 23 जण जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली असून 15 संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुणे, मुंबई, पिंपरी...
..तर दूरपल्ल्याची वाहतूक बंद करणे विचाराधीन!
रत्नागिरी:- कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखणे व त्याला अटकाव करणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. कोरोना व्हायरसचा उद्रेक होवू नये यासाठी पुढील पाच दिवसांनतर शासकीय तसेच...












