Thursday, March 26, 2026
spot_img

साखरतर मधील दोन महिलांचा अहवाल आज येणार?

रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये सहा कोरोनाबाधित सापडले होते. त्यातील खेड येथील एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण बरे झाले आहेत. त्यातील एकाला घरी सोडण्यात आले आहे. तर...

नाव कमी केलेल्या हजारो व्यक्ती रेशनपासून वंचित

रत्नागिरी :- कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात प्रत्येक गरजू व्यक्तीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. परंतु लॉकडाउनपूर्वी रेशनकार्ड वरून नाव कमी केलेल्यांची संख्या मोठी...

लॉकडाउन काळात मध्यवर्ती वितरण प्रणालीमार्फत मोफत धान्य वाटप

रत्नागिरी :- लॉकडाउनमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासन,दानशूर व्यक्ती,सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मध्यवर्ती वितरण प्रणालीच्या माध्यमातून मोफत शिधा वाटप करण्यात येणार आहे....

बीडीएस परीक्षेत दामले विद्यालयाचे तब्बल १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

५ जणांना सुवर्ण पदक, ३ जणांना रौप्य, तर ९ जणांना कांस्यपदक प्राप्त रत्नागिरी :- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप...

मासेमारीवर राहणार प्रशासनाची करडी नजर

रत्नागिरी:- लॉकडाऊन मधुन शिथिलता मिळाली असली तरी मासेमारी व्यवसायावर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे. मासळी उतरविण्याच्या केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापित करून या ठिकाणी...

अवकाळी पावसाचा दणका; शंभरपेक्षा अधिक घरांचे नुकसान

रत्नागिरी :- अचानक पडलेल्या वळवाचा वादळी पाऊस आणि गारपिट यामुळे संगमेश्‍वरसह दापोली तालुक्याला फटका बसला. हर्णैै येथील 45 घरांचे तर संगमेश्‍वरातील सुमारे साठहून अधिक...

कोकण रेल्वेची पार्सल ट्रेन रत्नागिरीत

रत्नागिरी :- कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा...

बाजार समितीमध्ये आंबा खरेदी-विक्री 23 पासून

  रत्नागिरी :- आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुुरु करण्यात येणार आहे. तशा सुचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक...

जिल्ह्यात 18 गावातील 30 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी :- जिल्ह्यात 18 गावातील 30 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्यात काही ठिकाणी पडलेल्या वळावाच्या पावसाने उष्मा आणखीनच वाढला असून पारा वर चढत आहे....

सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या नियमात कोणतेच बदल नाहीत: डॉ.मुंढे

रत्नागिरी :- लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील ठराविक गोष्टींनाच शिथिलता देण्यात आली आहे.परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू...