खबरदारी, उपाययोजना आखूनच चाकरमान्यांची वापसी
रत्नागिरी :- मुंबई, पुणे आदी ठिकाणचे चाकरमानी जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना सुरक्षितरीत्या गावात पोचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्या अनुषंगाने सर्व परिस्थितीचा अभ्यास करून...
जिल्ह्यातील सात हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा
रत्नागिरी :- जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सहा तालुक्यातील 44 वाड्यांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे. सुमारे सात हजार लोकांना टंचाई...
अनधिकृत प्रवासी वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई: ना.सामंत
रत्नागिरी :- टाळेबंदीमुळे ज्या-त्या ठिकाणी जिल्ह्यातील चाकरमानी किंवा अन्य कामगार वर्ग अडकला आहे. मुळ गावी परतण्यासाठी आसुसलेले आहेत. त्यासाठी कोणताही मार्ग पत्करण्यास ते तयार आहेत....
जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी, चाफेरी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी
275 कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या कालावधीत जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनी आणि चाफेरी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संकटकाळात चाफेरी गावातील तब्बल...
स्टेट बँक कॉलनी येथे वृद्धावर दगडाने हल्ला
रत्नागिरी :- घरासमोर मोठमोठ्याने ओरडत व शिवीगाळ करत भांडण करू नका, माझा मुलगा अभ्यास करतो आहे असे सांगणाऱ्या नागरिकाच्या अंगावर धावून जात त्याच्या डोक्यावर दगड...
कोकणच्या राजाची लवकरच हवाई सफर; चार्टर प्लेनने हापूस युरोपवारीवर
रत्नागिरी :- कोरोनामुळे हापूसच्या स्थानिकस्तरावरील खरेदी-विक्रीबरोबरच निर्यातीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातून व्यावसायिक सावरले असून समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये निर्यात सुरु राहीली. आता कोकणाचा हापूस...
खालगाव गोताडवाडीतील युवकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ठेवला आदर्श
जीवनावश्यक वस्तू व 2100 मास्क वाटप
रत्नागिरी :- ग्रामीण भागातील बांधकाम मजूर,शेतीची कामे थांबले असल्याने कामगारांचे हाल होत आहे.शासन आपल्या सर्वोतोपरी मदत करत आहे तरीही...
महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या कामांसाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची कामे रखडली असून त्यांना चालना देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शास्त्री पुलासह कोळंबे, अंजणारी, सप्तगिरी या चार पुलांच्या कामांसाठी नवीन ठेकेदाराची...
उद्योजक आसिफ खलपे यांच्यामार्फत १०० गरजुंना मदत
रत्नागिरी:-
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या संपुर्ण लॉकडाऊन आहे. मात्र याच लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातुन अनेक जण गरजु...
परवानगी असूनही तालुक्यात फिरताना बागायतदारांची अडवणूक
रत्नागिरी :- आंबा वाहतूकीसाठी परवानगी असतानाही तालुक्यांतर्गत फिरणार्या काही बागायतदारांची अडवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. तपासणीच्या ठिकाणी असलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी सोडत नसल्यामुळे...












