जेलची हवा खाण्यासाठीही कैद्यांवर निर्बंध
कोरोनामुळे जेलमधील नियमात बदल
रत्नागिरी :- कोरोनाने सर्वसामान्य हैराण झाले असताना आता तर कारागृहातील कैद्यांनाही या कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे कैद्यांवरही बंधन घालण्यात आली...
आशा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 1 हजार प्रोत्साहन भत्ता रक्कम खात्यात
रत्नागिरी :- कोरोनाचा प्रादुर्भावानंतर जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील जनतेला सुरक्षिततेच्या सुचना देण्यापासून परगावातून आलेल्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडीसेविका करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत...
जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढून 17 वर
रत्नागिरी :- जिल्ह्यात मुंबई, पुणे, कोल्हापूरातून येणार्याची संख्या वाढत आहे. सर्दी, खोकला आदी संशयित रुग्णही दाखल होत आहेत. कोरोनाचा एक अहवाल प्रलंबित असल्याची माहिती...
छुप्या मार्गाने अन्य शहरातून रत्नागिरीत येणारे नागरिक कोरोना वाहक ठरु शकतील: अॅड . पटवर्धन
रत्नागिरी :- जिल्हा कोरोनामुक्त होत असल्याचे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातला कोकणी बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहे आणि मुंबईकरांना या कठीण कालखंडात...
कोरोना विरुद्ध लढ्यासाठी जिल्ह्यात दहा हजार वॉरियर्स
रत्नागिरी :- परजिल्ह्यांसह परदेशातून आलेल्यांवर लक्ष ठेवणे, त्यांची तपासणी करणे आणि गावागावात सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे यासाठी जिल्हा परिषदेने दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची कोरोना वॉरिअर्स...
कोकण नगर येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी :- शहरानजीकच्या कोकणनगर येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 वा. सुमारास उघडकीस आली. यल्लप्पा शंकर...
मनाई आदेश भंग प्रकरणी दोघांवर गुन्हा
रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि...
जिल्हा शंभर टक्के कोरोनामुक्ती नजिक
आणखी अहवाल 12 निगेटीव्ह, केवळ एक अहवाल बाकी
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्याने कोरोनावर 99 टक्के मात केली आहे. जिल्हा रुग्णालयातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 13 अहवालांपैकी...
मंदीतही शोधली ‘त्यांनी’ संधी
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मिळवले 1 कोटीचे उत्पन्न
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात बरेच उद्योग व्यवसाय बंद असल्याने रोजगार उपलब्ध नाहीत, आर्थिक उलाढाल मंदावली आहे....
हापूस पाठोपाठ काजू व्यवसायदेखील अडचणीत
रत्नागिरी :- हापूसच्याबरोबरच कोकणातील दुसरे महत्त्वाचे पिक असलेल्या काजूला कोरोनाचा फटका बसलेला आहे. प्रक्रिया केलेल्या काजूगरांच्या विक्रीसाठीची मुख्य बाजारपेठ असलेल्या मुंबई, पुणे शहरांसह सर्वाधिक...












