रत्नागिरीतील आगरनरळ ग्रामपंचायत बिनविरोध; महाविकास आघाडीचा झेंडा
रत्नागिरी:-तालुक्यातील 95 टक्के ग्रामपंचायती या ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहे. त्याचे फलीत म्हणजेच आगरनरळ ग्रामपंचायत बिनविरोध झाली. या...
ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उद्यापासून उडणार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात; रंगत वाढली
रत्नागिरी:- जिल्ह्यातील जवळपास पाचशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीने रंगत वाढली आहे....
रत्नागिरी तालुक्यात ५३ ग्रामपंचायतीत १०८० उमेदवारांचे अर्ज
रत्नागिरी:- ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.रत्नागिरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या ५४७ जागांसाठी १०८० उमेदवारांनी अर्ज सादर केले...
सर्व्हर डाऊन, संथ वेबसाईटचा उमेदवारांना फटका
अर्ज दाखल करण्यात अडचणी; धाकधूक वाढली
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार्या उमेदवारांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी वेबसाईट...
नाराजांवर विरोधी पक्षाची नजर; बंडोबांना थंड करण्याचे आव्हान
ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडाला
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध पक्षांची दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य असले तरीही नवे-जुने वादासह पक्षांतर्गत...
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची धावाधाव
रत्नागिरी:- जिल्ह्यातील जब्बो ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच वेळेत होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीला प्रवर्गातून उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती बंधनकारक असल्याने सोमवारी पडताळणीसाठी...
रनप सभापती निवडीचा सस्पेन्स कायम
उद्या निवड; नव्याने सेनेत आलेल्या नगरसेवकांना मिळणार संधी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडणुका उद्या होणार आहेत. त्यामुळे पालिकेतील इच्छुकांनी पसंतीचे सभापतीपद मिळण्यासाठी फिल्डिंग लावली...
सेनेला स्वपक्षातूनच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्हे
रत्नागिरी:- तालुक्यात एकहाती सत्ता मिळवण्याची घोषणा करणार्या शिवसेनेला आता स्वपक्षातीलच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ५४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीत उमेदवारीवरून तू तू...
पावसमध्ये आरंभी निवडणूक नको रे बाबा
उमेदवार शोधण्याची वेळ ;शिवसेनेचे वर्चस्व
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे गावपातळीवरील राजकारण तापायला सुरवात झाली आहे. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेकजणं गुडघ्याला बाशिंग बांधुन असतात. मात्र...
ग्रामपंचायत निवडणुकीची आजपासून रणधुमाळी
रत्नागिरी:- जिल्ह्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 479 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला बुधवार पासून सुरुवात होणार....