रत्नागिरीत 19 जणांची माघार; 32 जागांसाठी 113 उमेदवार रिंगणात
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल पंधराजणांनी अर्ज मागे घेतले. यात बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या भाजपाच्या चारजणांचा समावेश...
बाळ माने बोलतात एक, करतात एक; काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर
काँग्रेसचे नेते रमेश कीर, राष्ट्रवादी नेते मिलिंद कीर यांची रत्नागिरीत घोषणा
रत्नागिरी:- सुरुवातीपासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असा तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घेतला...
देवरूखात नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत
देवरूख:- देवरूख नगर पंचायत निवडणूकत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटलेल्या श्रेया संतोष केदारी यांना नमविण्यात वरीष्ठांना यश आल्याने त्यांनी...
महायुती अभेद्य, गैरसमज दूर होतील: ना. सामंत
रत्नागिरी:- महायुतीतील गैरसमज शुक्रवार पर्यंत दूर होतील. ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, तेथे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उद्योगमंत्री...
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत पहिल्या दिवशी चार अर्ज मागे
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घ्यायच्या पहिल्या दिवशी चार जणांनी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई...
बंडोबा होणार थंडोबा? माघारीसाठी आज अंतिम दिवस
नगर पालिका, नगर पंचायतींचे चित्र आज स्पष्ट होणार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज...
मी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, पक्षाच्या सदस्यत्वाचा नाही: राजेश सावंत
रत्नागिरी:- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे...
महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात थारा नाही: ना. सामंत
रत्नागिरी:- महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात कोणताही थारा दिला जाणार नाही, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा...
उमेदवारी डावलल्यानंतर अथर्व साळवी यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने (शिंदे) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारण तापलं आहे. शिवसेनेची (उबाठा) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार...
रत्नागिरीत नगराध्यक्षपदाचा एक, नगरसेवक पदाचे दहा अर्ज बाद
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी छाननी केली. यात अर्धवट माहिती भरल्यामुळे एक नगराध्यक्ष...












