Sunday, March 22, 2026
spot_img

राजापूर-हातीवलेत आढळले दुर्मीळ पिसोरी हरण

राजापूर:- राजापूर मधील हातिवले कोंडये येथे एक अनोखे दुर्मिळ पीसोरी हरण आढळले आहे. हे हरण सर्व जातीच्या हरणांमध्ये सर्वात लहान दिसून येते. डोके लहान,...

पुन्हा घरात शिरला बिबट्या; खोलीत कोंडून घेत कुटुंबाने वाचवला जीव

राजापूर:- राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास बिबट्या घरात शिरला. बिबट्याचे घरात दर्शन होताच कुटुंबातील सदस्याची एकच घाबरगुंडी उडाली....

दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा पडून मृत्यू

राजापूर:- येरडव ते कारवली असा दुचाकीवरुन प्रवास करताना पाठीमागे बसलेल्या महिलेचा तोल जावून पडल्याने प्रौढ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 24 जुलै रोजी दुपारी 12.30...

राजापूर येथील अर्जुना नदीत बुडून प्रौढाचा मृत्यू

राजापूर:- राजापूरात अर्जुना नदीत बुडून प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रघुनाथ पुरुषोत्तम तायशेट्ये ( ५९ ) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शनिवारी सकाळी...

पेशंटला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टरविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा

रत्नागिरी:- राजापूरमधील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात पेशंट म्हणून गेलेल्या रुग्णाला डॉक्टरने अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अश्लील शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टर...

अणुस्कुरा घाटात दरड कोसळून चार तास वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याची मालिका सुरूच आहे. रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटामुळे दरड कोसळली. दरड कोसळल्याने या घाटातून प्रवास...

राजापुरात तुळसुंदेत बिबट्या शिरला घरात; परिसरात एकच खळबळ

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तुळसुंदे परिसरातील एका घरात थेट बिबट्या शिरला. घरातच बिबट्या दबा धरून बसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण आहे. राजापूर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याची...

दरड कोसळल्याने अणुस्कूरा घाटातील वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- पश्चिम महाराष्ट्राला कोकणला जोडणार्‍या  राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड कोसळली आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, जेसीबीच्या...

अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला

राजापूर:- जिल्ह्यात काल, सोमवार पासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या...

राजापुराला पुराचा वेढा; वाहतूक देखील ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरला पुराने वेढलं आहे. अनेक नद्या भरल्याने वाहू लागल्या आहेत. पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर राजापूरशेजारी असलेल्या लांजा...