मोबाईलवर गेम खेळताना राग आल्याने तरुणाने प्यायले विषारी औषध
राजापूर गोठणे येथील घटना
राजापूर:- मोबार्ईलवरील गेमच्या अति आहारी गेल्याने रागाच्या भरात तरुणाने विषारी औषध प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे घडली. पुरन...
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात राजापुरातील तरूणाचा मृत्यू
राजापूर:- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील बोरघाट येथे गुरूवारी मध्यरात्री इर्टीगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईतील चार आणि राजापुरातील एक अशा 5 जणांचा मृत्यू झाला....
राजापूरात नव्या वाहनांची वाहतूक करणारा कंटेनर उलटला
कंटेनरमधील नव्या कोर्या 6 गाडयांचे नुकसान
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर नेरकेवाडी येथे कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनरमधील 6 नव्या कोर्या करकरीत गाडयांचे नुकसान झाले....
आडिवरे परिसरात बिबट्याची दहशत; उपाययोजना करण्याची मागणी
राजापूर:- तालुक्यातील आडिवरे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने वाडापेठ येथील वासरावर तर कोंभे येथे शेळीवर हल्ला करुन जखमी केले आहे. एकाच रात्री...
राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील युवकाचा अपघाती मृत्यू; परिसरावर शोककळा
राजापूर:- राजापूर तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथील दिनेश भिकाजी गावकर (32) हा देवगड पडेल रस्त्यावरील पुरळ कोंडोमा तिठा नजीक मोटारसायकल ला झालेल्या अपघात मृत्युमुखी पडल्याची...
राजापुरातील पूररेषेबाबत जलसंपदा विभाग ठाम
आयआयटीकडुन दुसऱ्यांदा सर्व्हेक्षण
प्रणील पाटील/ रत्नागिरी:- जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या राजापुरातील पूररेषेबाबत स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. या लाल आणि निळ्या पूररेषेमुळे निम्मे शहर स्थलांतरित करावे...
मधमाश्यांंचा तरुणावर हल्ला: गंभीर तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील शिवणे बु. गुरववाडी येथील तरुणाचा शेतामध्ये काम करताना मधमाश्या चावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यशवंत कृष्णा गुरव (40, शिवणे बु....
रेल्वेस्टेशनच्या बाजूला आढळला तरुणाचा मृतदेह
राजापूर:- राजापूर रेल्वेस्टेशन ते खारेपाटण दरम्यान मोसम नलावडेवाडी येथे एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी...
कशेळीत बिबट्याचा धुमाकूळ; गायीवर हल्ला
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील पोलीस पाटील श्री. राजन आगवेकर यांच्या गायीवर बिबट्याने 2 संप्टेबर रोजी दु. 3 वा. सुमारास हल्ला करून ठार केले. ...
जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची नोंद ठेवण्यासाठी शिक्षक कामगिरीवर
रत्नागिरी:- निवडणुकीच्या काळात किंवा जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची ड्युटी ही आता नवीन बाब राहिलेली नाही. परंतु, रत्नागिरी येथे मात्र कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांबाबत नियोजन करण्यासाठी चक्क...












