परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

लांजा तालुक्यातील तरुणीचे कोल्हापुरात उपचारादरम्यान निधन लांजा:- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून लांजा तालुक्यातील एका तरुणीने कीटकनाशक औषध...

माहेरी निघालेली विवाहित महिला बेपत्ता

लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल रत्नागिरी:- माहेरी देवरुख येथे आजीला बघून येते असे सांगून बाहेर पडलेली विवाहिता बेपत्ता झाल्याबाबत लांजा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली...

बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह

गवाणे येथील घटना लांजा:- तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथील ५५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अनंत तुकाराम चव्हाण असे...

पावसामुळे चिऱ्याचा बांध कोसळून महिलेचा मृत्यू

लांजा:- घराशेजारील चिऱ्याचा बांध घालत असताना पावसामुळे हा बांध कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडल्याने या घटनेत ती गंभीर जखमी झाली. लांजा...

गवाणे येथे फासकित अडकलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान

लांजा:- डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गवाणे मावळतवाडी येथे घडली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दुपारी...

लांजा गवाणे येथील विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील मावळतवाडीत विहिरीत पडून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगा सदू घवाळी असे मृत महिलेचे नाव असून, या...

पाय घसरून नदीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

लांजा-मठमधील काजळी नदीतील घटना लांजा:- नदीतील बंधाऱ्यावरून पलिकडे असलेल्या दत्त मंदिरात जाणाऱ्या अनुष्का अनिल चव्हाण (१९, मूळ कोंडगे, सध्या रा. मुंबई-बोरिवली) हिचा पाय घसरून नदीत...

खानावलीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापुचेतळे रस्त्यावर आढळला

अपघाती मृत्यूची नोंद लांजा:-  ६ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेला ३० वर्षीय ईश्वर रवींद्र सुर्वे यांचा मृतदेह शुक्रवारी सापुचेतळे ते खानवली रस्त्यावरील साई मंदिराच्या मागील वळणाजवळील चरीत...

माचाळ येथे मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी

पोलिसांची धडक कारवाई लांजा:- माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन आणि ग्रामस्थांशी दादागिरीचे प्रकार घडत...

लांजा शहर विकास आराखड्यात आवश्यक बदल नक्कीच होईल: आ. किरण सामंत

रत्नागिरी:- लांजा शहर विकास आराखड्यात लोकांना आवश्यक बदल करण्यात येतील ही आपली पहिल्यापासूनची भूमिका असून, भविष्यात लांजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्वाचा आहे....