रत्नागिरीतील छोटी हॉटेल्स, मेस बंद; हॉटेल व्यवसायावरही मोठा परिणाम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे छोटी हॉटेल्स आणि मेस जवळजवळ बंद...

राम जन्मला ग सखे राम जन्मला… रत्नागिरीत राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

रत्नागिरी:- रत्नागिरीत गुरुवारी रामनवमीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरी शहरातील राम आळीतील प्रभू श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रभू...

दारू पिण्यास मज्जाव केल्याने भावाला बेदम मारहाण

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे एका खळबळजनक घटनेत, घराच्या बांधकामाच्या जागेवर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या भावाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण...

‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न रत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...

‘कोमसाप’ साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न रत्नागिरी:- मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी कोकण...

चिपळूणमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला

१० ते १५ बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात असलेल्या 'चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे'च्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना...

आंब्याच्या बागेत रखवाली करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- आंब्याच्या बागेत टॉवेल सारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या तरुणाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

मुसाकाझी बंदरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

राजापूर:- राजापूर तालुक्यातील मुसाकाझी बंदर परिसरात एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी...

लांजा येथे गारांसह अवकाळी पाऊसाची हजेरी

लांजा:- लांजा शहर व परिसरात आज अचानक वातावरणात बदल होत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही ठिकाणी...

रत्नागिरी नगरपालिकेत ‘मंजूर-नामंजूर’ विषयांचा खेळ

प्रशासकीय नियमांची ‘जलेबी’ कोणासाठी?, मिलिंद कीर यांचा गंभीर आरोप रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘मंजूर-नामंजूर आणि पुन्हा मंजूर’ अशा विचित्र चक्रात अडकल्याचा गंभीर आरोप माजी...