साखरतर येथे जुन्या वादातून तरुणावर बाटलीने वार
रत्नागिरी:- तालुक्यातील साखरतर पुलाजवळ एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने दारूची बाटली डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना ०४ मे रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या...
खेडजवळ रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ ०३ मे रोजी सकाळी रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ सुभाष तांबे (रा. ता. खेड)...
बारावी निकालात कोकण बोर्ड पुन्हा अव्वल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी...
पहलगाम हल्ल्याची नैतिक जबाबदारी केंद्रिय गृहमंत्र्यांनी स्विकारावी
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्यावेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती. आतंकवादी येतात व निघून जातात हे सुरक्षा यंत्रणांच अपयश...
कृषी सहाय्यकांचे आजपासून आंदोलन
कृषिमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याचा आरोप, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद
गुहागर:- कृषी सहाय्यकांच्या अडचणी सोडविण्याचे १५ दिवसांत आश्वासन कृषिमंत्र्यांनी पाळले नाही. त्यामुळे राज्यभरातील...
गुहागरमध्ये दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
गुहागर:- तालुक्यातील पवार साखरी, चिंचवड येथील ७९ वर्षीय सुरेश शंकर पवार यांचा दुचाकीवरून पडून जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील...
गणपतीपुळे-चाफे मार्गावर दुचाकीला कारची धडक
दोन जखमी, कार चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर रामरोड येथील एसटी पिकअप शेडजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री...
पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणाची 5 लाखांची फसवणूक
राजापूर:- तालुक्यातील मोरोशी गावात एका २८ वर्षीय तरुणाची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी...
बारावीचा आज ऑनलाईन निकाल; कोकण बोर्डाच्या निकालाबाबत उत्सुकता कायम
रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा सोमवारी ५ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २४,१६८ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड...
रत्नागिरीत महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी 7 मे रोजी जनआक्रोश महामोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा...












