अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत महिला गंभीर जखमी

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील गावकरवाडी फाटा मेघी येथे दि. ०६ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने एक महिला गंभीर...

नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी:- भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला ब्रेक

रत्नागिरी:- जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया थांबल्यामुळे परजिल्ह्यात जाणाऱ्या इच्छुकांची निराशा झाली आहे. तर आंतरजिल्हा बदलीला विरोध करणाऱ्या स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे....

चिपळूणमध्ये महावितरणच्या ९० हजारांच्या विद्युत तारांची चोरी

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील वालोटी गोठलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या मालकीच्या ३३ केव्ही विद्युत वाहक तारांची चोरी झाली आहे. ही घटना ७...

आंबे काढताना झाडावरून पडून प्रौढाचा मृत्यू

लांजा:- लांजा तालुक्यातील गोविळ मधलीवाडी येथे आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या ५१ वर्षीय सुहास गंगाराम लाखण यांचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही...

कोकणातील पहिले दोन मजली एसटी बसस्थानक उद्घाटनासाठी सज्ज

परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईल, पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थिती रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांचेमध्ये झालेल्या सामंजस्य...

मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी:- लांजा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुंभारवाडा सरगम लॉजसमोर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात ६ मे २०२५...

लांजा येथे १० जणांकडून रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण

लांजा:- आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली याचा राग मनात ठेवून १० रिक्षा व्यावसायिकांनी एका रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना लांजा...

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताचे जोरदार प्रत्युत्तर; कराची बंदरासह संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त

नवी दिल्ली:- भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही...

जिल्ह्यात २७ रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत

सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा रत्नागिरी:- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. या योजनांसाठी असलेली उत्पन्नाची...