मालमत्ता विक्रीत रोख व्यवहारावर आयकर खात्याचे लक्ष
रत्नागिरी:- राहते घर, सदनिका, जमीन आदी स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर नजर ठेवण्याचे आयकर विभागाने ठरवले आहे. मालमत्तेच्या दस्त नोंदणीच्यावेळी २ लाखांपेक्षा अधिक रकमेचा मोबदला...
आठ वर्षात ७२ हजार जणांनी केला तंबाखूचा त्याग
३७५ आरोग्य शिबिरे, २३,४०४ जणांची तपासणी
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१७ पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत...
रत्नागिरीत गांजाचे सेवन करणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुलजवळ बेकायदेशिरपणे गांजाचे सेवन करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 31 मे...
ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार गेमचेंजर: उपमुख्यमंत्री शिंदे
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सागरी महामार्गावर नऊ खाडीपूल मंजूर झाले आहेत. मुंबई ते सिंधुदूर्ग ग्रीनफिल्ड मार्गाचा डिपीआरचे काम...
६१ लाखांच्या फसवणूक प्रकरणात आरोपीला दिल्लीतून बेड्या
रत्नागिरी:- बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत फिर्यादी यांची ६१ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. मिनिस्ट्री ऑफ...
चिपळुणात पकडलेला गुटखा आणला गोव्यातून
चिपळुणातील एका बड्या व्यावसायिकाचा समावेश
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे पकडण्यात आलेला १६ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा गुटखा हा गोव्याहून आणला गेल्याची माहिती पोलीस...
पाय घसरून नदीत पडल्याने तरुणीचा मृत्यू
लांजा-मठमधील काजळी नदीतील घटना
लांजा:- नदीतील बंधाऱ्यावरून पलिकडे असलेल्या दत्त मंदिरात जाणाऱ्या अनुष्का अनिल चव्हाण (१९, मूळ कोंडगे, सध्या रा. मुंबई-बोरिवली) हिचा पाय घसरून नदीत...
राजापूर मुख्याधिकारीपदी तुषार बाबर यांची नियुक्ती
दोन अधिकाऱ्यांची बदली; विद्युत विभागाला मिळाला अभियंता
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतून बदली होवून गेलेल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना राजापूर नगर परिषद मुख्याधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे....
कोंडओझरे येथील ९० टक्के भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोंडओझरे (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान...
शीळ धरण भरल्याने सोमवारीही होणार पाणीपुरवठा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराला आता प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा होणार असल्याची न.प.चे...












