गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन
गणपतीपुळे:- तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आणि निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी चार जून रोजी एक दुर्मिळ डॉल्फिन (देवमासा) दुपारच्या...
अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार
राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला...
अवघ्या ४ तासांत मंदिर चोरीचा छडा; संशयित ताब्यात
गुहागर:- गुहागर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत, कोतळूक येथील हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या ४ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरलेला १००% मुद्देमाल हस्तगत...
परटवणे येथे मद्याची अवैध वाहतूक करणारी रिक्षा पकडली
२ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिसांनी अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. सोमवार २ जून रोजी परटवणे तिठा येथे रिक्षातून...
रत्नागिरीचा अविराज गावडे गाजवतोय इंग्लंडचे मैदान
कौंटी स्पर्धेत दुसर्यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार
रत्नागिरी:- रत्नागिरीचा अविराज अनिल गावडे हा सध्या इंग्लंड येथे क्रिकेटच्या कौंटी स्पर्धात मिडलसेक्स संघाकडून खेळत असून त्याच्या सततच्या चांगल्या...
नाटे येथे ७२ हजाराच्या मंगळसूत्राची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- नवेदर (ता. राजापूर) येथे महिलेचे घरातील कपाटात पर्समध्ये ठेवलेले ७२ हजाराचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळविले. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...
कुवारबाव येथे रिक्षा चालकाने केली दुचाकीस्वाराला मारहाण
रत्नागिरी:- कुवारबाव येथील रस्त्यावर रिक्षाचालकाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे स्वाराचा ताबा सुटून अपघात झाला. त्याचा जाब विचारणाऱ्या स्वाराला रिक्षा चालकाने दगडाने मारहाण करुन कानाला...
भाट्ये समुद्रकिनारी चायनिज शिंपल्यांचा खजिना
शिंपले मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर मागील ४० वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा "समुद्री खजिना" सापडला आहे. हा खजिना लुटण्यासाठी नागरिकांची...
जिल्हाभरात पावसाची पाठ; उकाड्यात प्रचंड वाढ
रत्नागिरी:- जिल्ह्यात २९ मे पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या किरकोळ सरींव्यतिरिक्त पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. पावसाने...
जिल्ह्यात एसटी विभागात तब्बल ९४० पदे रिक्त
रत्नागिरी:- एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. नोकरभरती मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला...












