भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरून महिला पडली खाली
रत्नागिरी:- शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाण भुयार स्पॉट जवळ अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फि काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली...
भाटकरवाडा येथील दुचाकी जाळपोळ प्रकरणात फिर्यादीच ठरला आरोपी
रत्नागिरी:- रत्नागिरीतील भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या मागे दोन समाजात तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा...
पतसंस्थेत तारण ठेवलेले फ्लॅट परस्पर फायनान्समध्ये तारण ठेऊन २५ लाखांची फसवणूक
खेड:- खेडमध्ये पतसंस्थेची २५ लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतसंस्थेत तारण ठेवलेले फ्लॅट परस्पर फायनान्समध्येही तारण ठेऊन पतसंस्थेची 25 लाखांची फसवणूक...
नाटेत व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक
रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली. या भीषण आगीत व्यापारी संकुलातील सात दुकाने जळून खाक...
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी करा
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश
रत्नागिरी:- जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देतानाच...
हातखंबा येथे दोन अपघातात एकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाच्या अपुर्ण कामाचा फटका वाहनधारकांना बसत आहे. विशेषतः दुचाकीस्वाराना मोठ्या वाहनांनी ठोकरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी महामार्गावर दोन भीषण अपघात झाले....
पोफळी येथे १४ हजारांचा गांजा जप्त, एकास अटक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अलोरे शिरगाव पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर...
माळनाका येथे ब्राऊन शुगरसह एकजण अटकेत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे रिंगण मोडून काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी...
कोंडगाव येथे कंटेनर- एसटीचा अपघात; कंटेनर चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- कोंडगाव तिठ्यापासून 30 मीटर अंतरावर देवरूख रोडवर 26 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसचा अपघात झाला. याप्रकरणी कंटेनर चालक...
शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर जगाला भारी पडू: ना. सामंत
रत्नागिरी:- कुठचीही मुलं अमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत आणि अमली पदार्थाचं सेवन करायला न देणं हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती आहे. अशा पद्धतीचे वातावरण आपल्या...












