सवेणी येथे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील सवेणी येथील नितीन सुरेश गुजर (वय ४३) या दुचाकीस्वाराचा मोटारीला पाठीमागून धडक दिल्याने मृत्यू झाला. सवेणी सिमेचीवाडी येथील नितीन गुजर १२ जुलैला...
लांजात मुथूट फायनान्स कंपनीत २७ लाखांची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा
लांजा:- मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत २४ जून २०२४ ते ५ मे २०२५ दरम्यान २६.८१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...
जिल्ह्यात धुवांधार; सर्वत्र पूरस्थिती
आठही नद्या धोका पातळीवर, प्रशासन अलर्ट मोडवर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस कोसळणा-या पावसाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व...
सर्व यंत्रणांनी सतर्क रहा: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. ज्या संभाव्य नागरी वस्तीत पाणी...
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या बुधवारी सुट्टी
रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली...
शिक्षिका खून प्रकरणातील दुसऱ्या संशयितास अटक
चिपळूण:- शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना यश आले. कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील कुलगर्गी येथून रविशंकर...
देवीचे सोन्याचे दागिने चोरणारा पुजारी गजाआड
खेड:- तालुक्यातील कुरवळ-खेड येथील श्री केदार भैरी मानाई मंदिरात ९ महिन्यापूर्वी झालेल्या देवीच्या पावणेतीन लाख रुपये किंमतीच्या दागिने चोरी प्रकरणाचा येथील पोलिसांनी अखेर छडा...
अनुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरुळीत
पाचल:- राजापूर तालुक्यातील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने केलेल्या...
वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चिपळूण:- तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः२२ मीटर म्हणजेच इशारा पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान,...
एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
समायोजनासह विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक
रत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करुन घेण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र, शासन दरबारी आवाज...












