देवरुखात तापाने आठ वर्षीय बालिकेचा आकस्मिक मृत्यू

देवरुख:- शहरातील कुंभ्याचा दंड येथील रहिवासी तीर्था दिनेश दामुष्टे या ८ वर्षीय बालिकेचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दामुष्टे परिवारावर दुःखाचा...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ८४६ ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण

रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात केंद्र शासन पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्याची...

तीन महिलांना 35 लाखांचा चुना लावणाऱ्या संशयिताला नाचणे येथून अटक

रत्नागिरी:- शेअर मार्केट आणि कोटक महिंद्रा कंपनीमध्ये अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक...

रत्नागिरीत शिवसेना उबाठा गटाकडून आनंदोत्सव साजरा

रत्नागिरी:- एकत्र या, एकत्र या.. ‘राज-उद्धव’ एकत्र या.. अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द...

रत्नागिरीत समुद्रात पडलेली अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता

शोध मोहीमेस यश नाही, सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह रत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे रविवारी समुद्रात पडलेली एक अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता असून,...

नदीत पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा: खा. सुनील तटकरे

रत्नागिरी:- कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता पावसाचा फायदा घेवून लोटे परशुराम एमआयडीसीमधील जे कारखाने थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करत आहेत,...

चिपळूण कापसाळ येथे 7 ठिकाणी घरफोडी

चिपळूण:- गेल्या महिन्यात चिपळूण शहरात हातसफाई केल्यानंतर चोरटे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. रविवारी रात्री एक दोन नव्हे तर चक्क 7 घरे फोडल्याचा अंदाज...

धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाटबंधारेला अडीच हजार कोटींची गरज

रत्नागिरी:- पाटबंधारे विभागाच्या ४९ पुर्ण झालेल्या धरण प्रकल्पांमुळे जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अजुनही १७ धरण प्रकल्प अपुर्ण आहे. त्यांचे...

हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या परिपत्रकाची ठाकरे गटाने केली होळी

रत्नागिरी:- हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणा...

रोहयोतून जिल्ह्यात ११२ सिंचन विहिरी

रत्नागिरी:- चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात ११२ सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी ४ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात...