बेपत्ता तरुणाचा तळ्यात आढळला मृतदेह

गुहागर:- गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी बेपत्ता झाला होता शुक्रवारी...

गुरुपौर्णिमेला आलेल्या वृध्द महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- गुरुपौर्णिमेला तालुक्यातील नाणीज धाम येथे गेलेली वृद्ध महिला आजारी पडली. उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला...

क्षुल्लक वादातून प्रौढावर कोयत्याने वार

दापोली:- तालुक्यातील मुर्डी नवखंडा शिवारात गुरे चरवण्याच्या वादातून निर्माण झालेल्या गैरसमजातून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. ही घटना ९ जुलै रोजी दुपारी घडली....

फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करणाऱ्या युवकाची पोलिसांनी बदलली मानसिकता

दापोली:- रत्नागिरी येथील सायबर कक्षाकडून मिळालेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाल करत एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. सायबर यंत्रणेला फेसबुक...

अश्लील शिवीगाळ प्रकरणात आरोपीला अवघ्या २३ दिवसात शिक्षा

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिसांनी एका अश्लील शिवीगाळ प्रकरणात अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करून आणि केवळ २३ दिवसांत आरोपीला शिक्षा सुनावण्यात यश मिळवले...

मद्यधुंद अवस्थेतील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत व मद्यपान करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत दुळाजी मांजरेकर...

पालीत सुनेने मारला चार लाखांवर डल्ला; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने रोख रक्कमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस...

भगवतीबंदर समुद्रात बेपत्ता तरुणीच्या मित्राला अटकपूर्व जामीन मंजूर

ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांची यशस्वी बाजू रत्नागिरी:- रत्नागिरी येथील भगवती मंदिरानजीकच्या पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रीत धाडिवाल (मूळ रा. एलनाबाद,...

अकरावीसाठी १८ हजार १३१ विद्यार्थी अद्याप वेटींगवर

रत्नागिरी:- अकरावी प्रवेशप्रक्रिया सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. अकरावीसाठी प्रथमच ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रवेशाची प्रथम यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील...

संचमान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचा धडक मोर्चा

हजारो शिक्षकी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले रत्नागिरी:- ग्रामीण भागांतील, वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे. एकीकडे मराठी शाळांमध्ये दर्जा राहिला नाही, अशी टीका करायची...