रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी:- शिरगाव ते साखरतर रोडवर, शिरगाव मुस्लीमवाडा येथील मुजावर किराणा दुकानासमोर १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फैसल दाऊद मुजावर...
रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग
जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेवर हरकतींची अंतिम मुदत २१ जुलै
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सध्या...
चिपळूण रेल्वे स्थानकावर महिलेची हँडबॅग चोरीला
चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर १२ जुलै रोजी रात्री ११.०० ते १३ जुलै रोजी पहाटे १.३५ च्या दरम्यान मस्यगंधा एक्सप्रेसमधून मोनिका डिसुजा (वय ६३, रा....
साळवी स्टॉप येथे रस्त्यावर घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- साळवी स्टॉप, रत्नागिरी येथील रस्ता कामाच्या ठिकाणी पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत होऊन काशीनाथ कल्लाप्पा जोगळेश्वर (वय ४०, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांचा...
संगमेश्वर बाजारपेठेत पूरसदृश परिस्थिती
संगमेश्वर:- सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांत पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक...
झाडावर कार आदळून अपघात; दोघे जखमी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरवील रघुनाथ...
वाटद एमआयडीसी विरोधात जनआक्रोश सभा
सर्वोच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे लावणार हजेरी
रत्नागिरी:- कोकणातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, 'वाटद एमआयडीसी...
लांजा तालुक्यात निम्म्या ग्रामपंचायतीत महिला सरपंच
लांजा:- तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी १४ जुलै रोजी लांजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी २०, सर्वसाधारण स्त्रीसाठी २०, नागरिकांचा...
आरक्षण सोडतीनंतर चिपळुणात सरपंच निवड रंगतदार होणार
चिपळूण:- येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील १३० ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार पालवण,...
रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
रत्नागिरी:- भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या 'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाचा...












