स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चिपळूण नगर परिषद कोकणात अव्वल

राज्यात १४ वा, देशात ८७ वा क्रमांक चिपळूण:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगर परिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत...

कौटुंबिक वादातून वृद्धाची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी, सुतारवाडी येथे कौटुंबिक वादातून एका वृद्धाने विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 12 जुलै रोजी घडली आहे. अनंत...

लांजा मुचकुंदीत १७५० मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत प्रकल्पातून १ हजार ७५० मेगावॅट वीजनिर्मिती लांजा:- लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व...

नाणार, सागवे भागात केंद्राकडून लवकरच ऑटोमोबाईल हब

राजापूर:- तालुक्यातील नाणार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नाणार आणि सागवे भागातील काही...

तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी...

जिल्हा परिषदेच्या सात कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशीचा बडगा

शिक्षक, ग्रामसेवकांचा समावेशरत्नागिरी रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सात कर्मचाऱ्यांवर विभागीय आणि खातेनिहाय चौकशा सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक,...

भाट्ये समुद्रकिनारी सापडलेल्या महिलेची ओळख पटली

रत्नागिरी:- बुधवारी दुपारी भाट्ये समुद्रकिनारी मिळून आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला अधिक उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रज्ञा श्रीप्रकाश बिर्जे (65,रा.आरटीओ रोड...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील झर्ये-सुतारवाडी येथे शेजारी राहणार्‍या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या वृध्दाला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या अत्याचारामुळे ती 12 आठवड्यांची...

ओझरखोल येथे मिनीबस- एसटीच्या भीषण अपघातात 19 जखमी

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावरील ओझरखोल येथे मिनीबस आणि एसटी यांच्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता भीषण अपघाता झाला. चिपळूणहून रत्नागिरीला येणारी मिनी बस आणि रत्नागिरीहून...

भाट्ये खाडीमुखाजवळ गाळाचा प्रश्न अनेक वर्षापासून अंधातरी

रत्नागिरी:- शहरालगतच्या भाट्ये खाडीमुखाजवळील गाळाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून अंधातरी राहिला आहे. पुढील हंगामात येथील गाळ काढला जाईल की नाही याचीही शाश्वती मच्छीमारांना दिसत...