जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री राहणार बंद

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात तीन दिवस जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी,...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रत्नागिरीत बैठक

प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम रत्नागिरी:- शेतकऱ्यांच्या २०१५ पासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आज, १९ ऑगस्ट २०२५ रोजी, रत्नागिरी येथे एका सभेचे आयोजन करण्यात...

बीएसएनएल टॉवरमधून २.२० लाखांचे साहित्य चोरीला

खेड:- तालुक्यातील संगलट येथे असलेल्या बीएसएनएल टॉवरमधून सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २९...

चिपळुणातील अपघातग्रस्त थार ‘त्या’ मैत्रिणीची

पिंपळी खुर्द येथे घडला होता अपघात चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी दुध डेअरी परिसरात एका भरधाव वेगातील थारने प्रवासी रिक्षाला धडक देऊन झालेल्या...

मिरकरवाडा येथे तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- मिरकरवाडा येथील पठाणवाडी येथे राहणाऱ्या एका अस्थमाच्या रुग्णाचा आकडी येऊन मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात...

मंडणगडामधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

मंडणगड:- खैरतोडीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तालुक्यात जमीनमालकांच्या संमतीशिवाय खैर चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कादवण येथील खैरचोरीचे प्रकरण ताजे असताना भिंगळोली येथील वीज...

देवाचे गोठणेत रावणाचा माळ येथील कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा

राजापूर:- देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक...

मुसळधार पावसाचा फटका, कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

रत्नागिरी:- मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले असून, याचा फटका कोकण...

राजापुरातील पूरस्थिती ओसरली, जनजीवन पूर्वपदावर

राजापूर:- मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जवाहर...

आईच्या अंत्यसंस्कारावेळी मुलाचा मृत्यू

देवरूख:- आईच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने एका मुलाचा तिच्याच अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढेतर्फे देवळे येथे घडली आहे. अभिजित जयवंत...