तरुणीच्या खूनप्रकरणी तिघांना ८ सप्टेंबरपर्यत पाेलिस कोठडी
रत्नागिरी:- मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दाेन साथीदारांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात...
प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वासने केला आणखी एक खून
28 वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकल्याचे निष्पन्न
रत्नागिरी:- जयगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ जून २०२४ रोजी रात्री ११...
मिरजोळेतील तरुणी राहिली गरोदर, प्रियकराचे ठरले दुसरी सोबत लग्न; अडथळा ठरलेल्या प्रेयसीचा काढला काटा
रत्नागिरी:- मिरजोळे येथील युवतीच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील संशयित आरोपी दुर्वास पाटील याच्याबरोबर मृतक तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती गरोदर...
आरवली येथे मिनी बसने उभ्या कारला चिरडले; दोन चिमुकल्यांसह चार जखमी
सावर्डे: मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने उभ्या असलेल्या एका कारला धडक दिल्याने त्यात दोन महिला आणि दोन लहान मुलांसह चौघे जखमी...
परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार
खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...
करबुडे येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या मकरंद यशवंत जाधव (वय ४८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना ताप व अंगदुखीचा त्रास असल्याने...
आरेवारे-गणपतीपुळे रस्त्यावर अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- वाहन चालवण्याचा वैध परवाना नसताना तसेच बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना बुधवार 27 ऑगस्ट सायंकाळी...
घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन; आज काही ठिकाणी तिखट्या नैवेद्याचा सण
रत्नागिरी:- मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर चार दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तीमय वातावरणात झाले आहे. या लाडक्या...
जिल्ह्यात पर्सनेट मच्छिमारीचा आजपासून ‘श्री गणेशा’
रत्नागिरी:- कोकणात किनारपट्टीवर तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला सोमवार दि. १ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. मासेमारीला दि. १ ऑगस्टपासून मासेमारीला...
परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वेगाडी धावणार
खेड:- गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. तर, गणेश विसर्जनानंतर कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन...












