क्रांतीनगर येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून पंचनामा
रत्नागिरी:- नवविवाहितेच्या छातीत अचानक दुखून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील...
मजगाव येथील तरुणाचा गळफासाने मृत्यू
रत्नागिरी:- शहरात एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५५ वाजण्यापूर्वी घडली. अम्मार नासिर कालसेकर (२६, रा....
जिल्ह्यात पाचव्या सागरी मत्स्य जनगणनेला प्रारंभ
रत्नागिरी:- देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेकडून आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाचवी...
जिल्ह्यातील २७९ बागायतदारांनी उतरवला विमा
रत्नागिरी:- हवामान धोक्यांपासून आंबा व काजूपिकांना संरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत...
कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा
आमदार भास्कर जाधव यांचे कृषिमंत्र्यांना पत्र
चिपळूण:- पाऊस, वादळामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच...
गुहागरमधील तरुण व्यापाऱ्याचा गिरनारमध्ये हृदयविकाराने मृत्यू
गुहागर:- गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तरुण व्यापारी प्रसाद संसारे (४६, जानवळे) यांचा पायऱ्या चढताना हृदयविकारामुळे जागीच कोसळून मृत्यू झाल्याची...
चाफेरी येथे कोल्हापूर येथील कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी येथे कामाच्या ठिकाणी हजर असलेल्या कोल्हापूर येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. युवराज रामनाथ खोत (५०, रा. खोतवाडी हातकणंगले, कोल्हापूर) असे मृत्यू...
वादळात भरकटलेल्या चार नौकांसह ३० मच्छीमार सुखरूप
गुहागर:- अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चार नाैका वादळामुळे भरकटून समुद्रातच अडकल्या हाेत्या. गेले सहा दिवस या नाैकांशी काेणताच संपर्क हाेत नसल्याने सारे धास्तावले हाेते....
विकलेल्या जमिनीचे पैसे न मिळाल्याने वृद्धाने घेतला गळफास; दोघांविरुद्ध गुन्हा
दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे राजवाडी येथे जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने जागा विक्रीत मिळायचे ४० लाख रुपये न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या...
जिल्ह्याला परतीच्या पावसाचा मुसळधार दणका
रत्नागिरी:- जिल्ह्यात शनिवारी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे आज...












