भक्ती मयेकरचा मोबाईल सायली बारमधून हस्तगत, अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता

रत्नागिरी:- वाटद-खंडाळा येथे प्रेमसंबंधातून भक्ती मयेकर (२६,रा.मिरजोळे नाखरेकरवाडी,रत्नागिरी) या तरूणीचा वायरने गळा आवळून खून करण्यात आला होता. तसेच सिताराम किर याचा ज्या ठिकाणी जबर...

वामन द्वादशीला जिल्ह्यात १ हजार ७०२ बाप्पांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या' अशा धोषणेत आणि ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात गणेशोत्सवातील वामनद्वादशीच्या दिवशी 1 हजार ७०२ खासगी तर ५ सार्वजिनक...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी जनमोर्चाचा विरोध

रत्नागिरी:- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी जनमोर्चाने तीव्र विरोध करत निषेध दर्शवला आहे. 2 सप्टेंबर, 2025 रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध...

जाकादेवी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेत रस्ता ओलांडणार्‍या प्रौढाला भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अपघाताची ही घटना बुधवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास...

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड...

खंडाळ्यातील वादग्रस्त सायली बार उत्पादन शुल्क विभागाकडून सील

रत्नागिरी:- जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. मिरजोळे येथील रहिवासी भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास...

गणेशोत्सवानंतर कोकणवासीयांची परतीची गर्दी

रत्नागिरी:- गौरी-गणपती विसर्जनानंतर आता कोकणातील गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशी जवळ आल्यामुळे कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या आजपासून हाऊसफुल्ल झाल्या आहेत. मुंबई,...

राकेशचा सांगाडा शोधण्यासाठी शोध मोहीम

पोलीसांच्या टिमने आंबा घाट परिसर काढला पिंजून रत्नागिरी:- मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरूणीच्या खून प्रकरणातील संशयीत आरोपी दुर्वास पाटील याने आणखी एका खूनाची कबूली...

तळवलीत कपडे धुताना नदीत पडून महिलेचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील तळवली येथे कपडे धुताना नदीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना यावर्षी खोडा

रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाने जून २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया...