आंबा घाटात ट्रॅव्हल्स दरीत कोसळली; 18 प्रवासी जखमी

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणा जवळील दरीत खाजगी प्रवासी गाडी कोसळून अपघात झाल्याची घटना आज सकाळी अंदाजे साडेचार वाजण्याच्या...

संचमान्यता निर्णयाविरोधात आज शिक्षकांचे आंदोलन

रत्नागिरी:- रत्नागिरी महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संचमान्यता विषयक निर्णयाविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने आज 5...

गुडनाईट लिक्वीड प्यालेल्या दोन बालिकांना जीवदान

दापोलीतील घटना; पोलिसांत नोंद दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील लोटस रिसॉर्ट या ठिकाणी पुणे बावधन परिसरातील त्रिपाठी नामक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. या पर्यटकांच्या दोन...

चिपळुणात दोन दिवसात दोन तरुणांची आत्महत्या

चिपळूण:- चिपळूण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यात दोन तरूणांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. अवघ्या 19...

दारूच्या अति व्यसनामुळे राजापुरात प्रौढाचा मृत्यू

राजापूर:- दारूच्या अति व्यसनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील तुळसवडे येथे उघडकीस आली आहे. तुळसवडे येथील फणसीचा माळ परिसरात मंगळवारी रात्री...

भगवतीनगर सरपंचांच्या अपात्रतेला स्थगिती

सर्किट बेंचचा आदेश; कार्यभार देण्यास टाळाटाळीची तक्रार रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे- भगवतीनगरच्या सरपंचांना अपात्र ठरविण्याच्या कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली...

विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा

चिपळूण:- पाटण मिरासवाडी येथील शिरळ-मिरासवाडी रस्त्यालगत बेकायदेशीरपणे खैर वृक्षांची तोड करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरोधात पाटण वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 8 लाख...

मारुती मंदिर येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- बसल्या जागीच बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शिरिषकुमार चंद्रहास...

अंत्यविधीच्या वादातून स्मशानभूमीत तुफान मारहाण

चार जणांवर गुन्हा दाखल चिपळूण:- मावशीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या एका तरुणाला स्मशानभूमीतच चार आरोपींनी शिवीगाळ करत, दगड मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे...

रत्नागिरी पालिकेचा टक्का घसरला; ९ वर्षांनंतरही मतदारांत निरुत्साह

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) केवळ ५५.०९ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असतानाही, मतदारांनी दर्शवलेला हा निरुत्साह प्रशासनासाठी...