खेडात गर्दीचा फायदा घेत महिलेचे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

खेड:- खेड बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे २ लाख ५३ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख...

सिव्हिलमध्ये वर्षभरात तीन हजार महिलांची प्रसूती

रत्नागिरी:- वाढत्या महागाईमुळे गोरगरिब, मध्यवर्गीयमहिलांना खासगी हॉस्पीटलमध्ये प्रसूती परवडत नसल्यामुळे रत्नागिरीमधील सिव्हील हॉस्पीटलमध्ये महिला प्रसूतीसाठी प्राधान्य देत आहेत. वर्षभरात तब्बल ३ हजारांहून अधिक महिलांच्या...

ठेकेदाराला मारहाण करणाऱ्यास अटक

पोलिसांची सोलापुरात कारवाई; अन्य दोघांचा शोध सुरू चिपळूण:- ठेकेदाराची मोटार अडवून त्यांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना २८ नोव्हेंबरला बायपास मार्गावर घडली होती. या मारहाणीत...

राजापुरात एकाच रात्री चार दुचाकीसह मोबाईल लंपास

शिवणे, सुतारवाडी, वडदहसोळ आणि कोंडदसूर परिसरात खळबळ राजापूर:- राजापूर तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत चार दुचाकी आणि एक मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर...

रत्नागिरीत मुलाचा वृध्द वडिलांवर जीवघेणा हल्ला

भीक मागून जमा केलेले पैसे देण्यास नकार दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध...

जयगड-निवळी मार्गावर टाटा टिपर उलटून अपघात

रत्नागिरी:- जयगड ते निवळी दरम्यान जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका भरधाव टाटा टिपरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात चालवल्यामुळे...

राजापूरातील घरफोडी प्रकरणाचा छडा; 2 आरोपी ताब्यात

रत्नागिरी पोलिसांची कारवाई रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे झालेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि...

गोळप येथे वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून पलायन

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून पलायन केले. शुभदा शशिकांत कामतेकर (वय ७२) असे त्या वृद्ध महिलेचे नाव...

जिल्ह्यात ४ ठिकाणी सेना तर २ न.प.त भाजपचा विजय; राजापूरात काँग्रेसची बाजी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात सत्ताधारी महायुतीने आपला दबदबा निर्माण केला आहे....

राज्यात बहुतांश ठिकाणी महायुतीचीच सत्ता: ना. सामंत

रत्नागिरी:- राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर तोफ डागत महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. कितीही आघाड्या झाल्या तरी त्याचा...