अंगारकी दिवशी गणपतीपुळे ५० हजार पर्यटकांची हजेरी

रत्नागिरी:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे ५० हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच अंगारकीला भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर,...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ३ शिक्षकांचे निलंबन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील ३ शिक्षकांवरजिल्हा...

देवरुखात भाजपाचे पोस्टर फाडल्याने खळबळ

देवरुख:- भाजप नेत प्रशांत यादव यांचा वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा...

गणपतीपुळेत नववर्षातील पहिल्या अंगारकी यात्रेचा योग

घाटमाथ्यावरील हजारो भाविक दाखल रत्नागिरी:- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात...

मुंबईतील महिलेचा खेडमध्ये हृदयविकाराने मृत्यू

जांभुर्डे येथील घटनेमुळे हळहळ खेड:- मुंबईहून रत्नागिरीतील खेड येथे वास्तव्यास आलेल्या एका ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौरी...

खेडमध्ये दारू पिण्यास मज्जाव केल्याने पतीकडून पत्नीला पाईपने बेदम मारहाण

भरणेनाका परिसरातील घटना खेड:- दारू पिण्यासाठी घराबाहेर जाणाऱ्या पतीला मज्जाव केल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात पीव्हीसी पाईपने प्रहार करून तिला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक...

गिम्हवणेत विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

दापोली:- तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे विहिरीत पडून प्रीशा सुदेश वाडकर हिचा मृत्यू झाल्याची घटना रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली. दापोली...

खुनी हल्ला करणाऱ्या एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

रत्नागिरी:- शहरातील रामआळी येथे एका बँकेच्या एटीएम भागात झोपलेल्या प्रौढाला बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टिलच्या पाईपने जीवघेणा हल्ला केला. शहर पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने दोन...

रनपच्या सार्वत्रिक निवडणुकीत 30 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणूकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारत घवघवीत यश मिळवले. परंतु या निवडणुकीत त्या प्रभागात झालेल्या एकुण मतांच्या एक अष्टमांशपेक्षा...

जिल्ह्यात आठ दिवसांत कोट्यवधींची उलाढाल

रत्नागिरी:- मागील पंधरा दिवसांत ख्रिसमसपासून ते नववर्षापर्यंत लाखोंच्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. या वर्षी गोव्याप्रमाणेच पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्याला पसंती दिल्याचे दिसून आले....