Saturday, April 4, 2026
spot_img

ब्युटी पार्लर, सलूनसह जीमला सशर्त परवानगी; राज्य सरकारचे नवे आदेश

मुंबई:- कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे...

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

मुंबई:- राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये...

एसटी संपात फूट; कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेकडून संप मागे

मुंबई:- राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात आता फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेकडून एसटी संप मागे घेण्याची...

कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही सापडला ओमिक्रॉनचा रुग्ण

मुंबई:-कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत...

राज्यात पुन्हा निर्बंध, नवी नियमावली जाहीर

मुंबई:- राज्यात लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी अद्यापही अनेकजण निष्काळजीपण वागत असून त्यांनी लस घेतली नसल्याचं समोर येत आहे. त्यावर आता राज्य सरकारने...

21 नोव्हेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी आरक्षण बंद

रत्नागिरी:- रेल्वे प्रशासनाने गाड्यांना दिलेला स्पेशलचा दर्जा हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लॉकडाऊन पूर्वीचे गाड्यांना क्रमांक देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आरक्षण प्रणाली अद्यावत केली...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे:- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज पहाटे 5 वाजता निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत...

आता हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई:- राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

मुंबई:- कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही...

नव्या नियमानुसार प्रार्थनास्थळांची दारे बंदच राहणार

मुंबई:- बहुप्रतिक्षित ब्रेक द चेनच्या निर्बंध शिथिलीकरणाचा आदेश मुख्य सचिव सिताराम कुंटे यानी काल सायंकाळी अखेर निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेल्या...