Wednesday, November 5, 2025
spot_img
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला! राज्य सरकारचा नवा आदेश जारी!

मुंबई:- काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. राज्य...

दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

मुंबई:- हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास...

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन

रत्नागिरी:- महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते....

टेम्पोची पार्किंग केलेल्या दुचाकीला धडक; टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मद्याच्या नशेत टेम्पो निष्काळजीपणे चालवून अपघात करुन सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश...

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला

मुंबई:- जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ...

21 नोव्हेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी आरक्षण बंद

रत्नागिरी:- रेल्वे प्रशासनाने गाड्यांना दिलेला स्पेशलचा दर्जा हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लॉकडाऊन पूर्वीचे गाड्यांना क्रमांक देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आरक्षण प्रणाली अद्यावत केली...

राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध

मुंबई:- डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने...

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई:- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; गावापासून 200 मीटर जमिनीला आता एनएची गरज नाही

मुंबई:- गावठाणापासून ज्यांची 200 मीटरच्या आत शेतजमिन आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठा हिताचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या जमिन मालकांना बिनशेती परवानगी अर्थात एनए ची गरज भासणार...

सरकारी कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर

रत्नागिरी:- नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत.  या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची...