अखेर बँकांचा संप मागे, चर्चेनंतर संप मागे घेण्याची ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची घोषणा
मुंबई:- ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं आज देशभरातील बॅंका सुरु राहणार आहेत आणि त्यापुढेही कामकाजाच्या दिवशी...
ओंकार ग्रामीण पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापिका वासंती निकम यांच्यासह 8 जणांची निर्दोष मुक्तता
देवरुख:- देवरुख शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत कोटींचा अपहार झाला होता. यामध्ये 15 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. असे असले तरी याच प्रकरणातील आणखी...
ओंकार पतसंस्थेतील अपहारीत रक्कम संस्थेत भरणा करण्याचे आदेश
देवरुख:- देवरुख शहरातील नावाजलेल्या ओंकार ग्रामिण बिगर शेती सहकारी संस्थेत कोट्यावधीचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी प्राधिकरण चौकशी अधिकारी नवा...
कर्जफेडीसाठी तगादा लावल्याने विष घेऊन संपवले जीवन; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- जेसीबी चोला मंडल या फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने राजापूर तालुक्यातील हसोळ सौंदळ येथिल अजीम कादर नाईक...
मुद्रा योजनेतून जिल्ह्यात 184 कोटींपेक्षा अधिक कर्ज पुरवठा
रत्नागिरी:- देशात असलेल्या छोटया व्यावसायिकांना भांडवल उभं करणं सहज शक्य होत नाही. अगदी छोटा व्यवसाय असेल तरी याची अडचण येते हे लक्षात घेऊन सुरु...
जिल्हा परिषदेचा मार्च एण्ड लांबणीवर; अर्थ, बांधकाम विभागात अजूनही लगीनघाई
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचा लांबणीवर पडलेला मार्च एण्ड शेवटच्या टप्प्यात असल्याने अर्थ व बांधकाम विभागात बीले काढण्यासाठी ठेकेदारांची मोठी धावपळ सुरू आहे. त्यातच, बीले मंजूर...
बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल; 10 ऐवजी 9 वाजता होणार कामकाज सुरू
मुंबई:- बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयने ग्राहकांसाठी ही खास...
जिल्हा बँकेला 20 कोटी 71 लाखांचा निव्वळ नफा
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ४३ कोटी ५७ लाख ४४ हजार रुपयांचा ढोबळ तर २० कोटी ७१ लाख ४४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील बँकिंग व्यवहार ठप्प
रत्नागिरी:- केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात बँक कर्मचारीही सामील झाले. आजचा हा संप रत्नागिरीमध्येही पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी...
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात नव्हे तर देशात अव्वल बँक: नाबार्ड महाप्रबंधक बी. श्रीधरन
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातीलच नव्हे तर देशातील अव्वल दुसर्या क्रमांकाची आहे. बँकेचे कामकाज उत्तम असून शाळेतील ‘अच्छे बच्चे’ असेच त्यांचे वर्णन करावे लागेल,...












