कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने दंडासह कारावासाची शिक्षा
चिपळूण:- कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने सावडे येथील गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कर्जदार महेंद्र काशिराम कुंभार याला येथील न्यायालयाने ५१ हजार ५८० रूपये...
जिल्हा बँकेला ९४ कोटी ६४ लाखांचा ढोबळ नफा: डॉ. चोरगे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ५ हजार ६६ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. मागील वर्षी निश्चित केलेले उद्दिष्ट्य यंदा...
मायक्रो फायनान्सच्या आडून खासगी सावकारी
कंपन्यांवर कारवाईची जनता दलाची मागणी
रत्नागिरी:- मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आडून रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी सावकारी फोफावली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यानी नियमबाह्य आणि महिलांची आर्थिक ऐपत लक्षात...
अथर्व कंपनीकडून रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना
रत्नागिरी:- रत्नागिरीत कार्यालया असलेल्या अथर्व फोरयू इन्फ्रा अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांची सुमारे ९०० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने...
बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल; 10 ऐवजी 9 वाजता होणार कामकाज सुरू
मुंबई:- बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयने ग्राहकांसाठी ही खास...
जिल्ह्यात पाच वर्षात 74 बँक शाखांची वाढ
रत्नागिरी:- बँकांच्या अस्तित्वावरूनच आर्थिक विकासाचा स्तर मापला जातो. बँकांच्या संख्येवरून आर्थिक विकासाची ओळख होते. या मापदंडावरून रत्नागिरी जिल्ह्याचा आर्थिक विकास होत असल्याचे स्पष्ट होत...
1 एप्रिलपासून 10 बँकांचे विलीनीकरण करून 4 बँका होणार.
1 एप्रिलपासून देशातील एकूण दहा बँकांचे विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर त्यांचे केवळ चार बँकांमध्ये रूपांतर होईल. यासह 2017 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या...
महावितरणची जिल्ह्यात ७२ कोटी ४५ लाखांची थकबाकी
रत्नागिरी :- महावितरणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७२ हजार ६२३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणकडे ७२ कोटी ४५ लाख ३८ हजार रूपयांची थकबाकी...
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विळख्यात कोकणातील हजारो महिला
सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्टीतील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकल्या असून यातून या महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हस्तक्षेप...
राज्यासाठी विशेष आशादायी नसलेला अर्थसंकल्प सादर
देशाच्या वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्या संसदेतील लांबलचक अर्थसंकल्पीय भाषणा नंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या नेत्यांमध्ये कही खुशी कही गम अशीच प्रतिक्रीया पहायला मिळाली. सत्तेवर...