इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करताना तरुणाला शॉक

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-ग्रामपंचायतीजवळ, इलेक्ट्रीक दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेजस राजेंद्र सावंत (वय २५, रा....

अर्जुना, कोदवली नद्याना पूर; जवाहर चौकाला पुराचा वेढा

राजापूर:- राजापूर शहर आणि तालुका परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. रविवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली...

गोळवली परिसरात भूस्खलन; सुपारीची ८० झाडे जमीनदोस्त

संगमेश्वर:- मुसळधार पावसामुळे गोळवली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जानू गंगाराम करंडे, महादेव भागोजी करंडे आणि गणू करंडे यांच्या मालकीच्या डोंगराचा मोठा...

विंचूदंशाने युवकाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल ४-५ दिवसात

लवकरच पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेला मृत्यू हा तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील...

वळणे येथे लिफ्ट कोसळून महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी येथील कोकण फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित या कारखान्यात २ मार्च २०२५ रोजी ११.३५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली....

जिल्ह्यात पावसाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू: ना. सामंत

रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरी येथे विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पावसाने झालेल्या नुकसानीपासून ते शेतकरी कर्जमाफी, मनसे-भाजप...

मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात दरड कोसळली

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली...

गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत...

भारजा नदीला पूर, मांदिवली येथील पूल पाण्याखाली

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. दापोली तालुक्यातील भारजा नदीला पूर आल्याने दापोली आणि मंडणगड...

निकृष्ट दर्जाची बियाणी विक्री प्रकरणी चार दुकानदारांवर कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील काही दुकानदारशेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 4 दुकानांना 1 लाख...