खेडमध्ये भरधाव मोटरसायकलची रिक्षाला धडक; तीन जखमी
दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील वेरळ रोडवर शुक्रवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीनजण जखमी झाले. भरधाव वेगाने, ट्रिपल सीट...
माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास...
मुसळधार पावसाचा इशारा अन् रत्नागिरीतील हवामान विभागाच्या कार्यालयाला टाळे
रत्नागिरी:- राज्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा राज्याच्या हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह रत्नागिरीत पावसामुळे कोणत्याही क्षणी आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला...
जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
समुद्राला येणार उधाण, किनारपट्टी लगत उंच लाटा उसळणार
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पुढील दोन मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे....
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जप्त ६४ वाहनांचा लिलाव
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या वर्षभरात येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांपैकी ६४ वाहनांचा लिलाव केला आहे. या लिलावातून २० लाख ३० हजार रुपयांचा महसूल...
जयगडात जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- इजिप्तहून कोळसा घेउन जयगड येथील समुद्रात थांबलेल्या जहाजावरील विदेशी इंजिनिअरचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....
बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० लाखांच्या मोटारींची विक्री; रत्नागिरीतील दोघांना बेड्या
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रे बनवून ७० लाखांच्या मोटारी परस्पर विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडीं, शिवाजीनगर, चिपळूण) व...
नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाचे विष प्राशन
रत्नागिरी:- देवरुख येथे नोकरी लागत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाने विष प्राशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सादिक आसिफ बोदले (२१, रा, देवरुख, ता. संगमेश्वर) असे...
नाणार येथे झारखंडच्या तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील नाणार येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या १९ वर्षीय मनिष गोपी स्वाँसी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या सिव्हिल...
प्रत्येक नेत्याचा मान राखत महायुती भगवा फडकवणार
पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय...












