राजापूर मीठगवाणेत टेम्पोचा भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, सहा महिला गंभीर जखमी
जैतापूर:- मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा...
गुहागरमधील विषबाधा प्रकरणाचा तपास अन्न व औषध प्रशासनाकडे
गुहागर:– तालुक्यातील शृंगारतळी येथील ‘वेदांत ज्वेलरी’ मधील १० महिलांना पेढ्यातून झालेल्या विषबाधेचा तपास आता अन्न व औषध प्रशासन करत आहे. शृंगारतळी येथील एका बेकरीमधून...
भास्कर जाधवांनी जातीपातीचे राजकारण करत समाजात तेढ निर्माण केली
गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल
रत्नागिरी:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. याच संदर्भात भाजपचे नेते...
शौचालय घोटाळा प्रकरणी तीन वर्षे उलटूनही कारवाई नाही; १४ रोजी बेलापूरमध्ये उपोषण
वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर, दोषींवर कारवाईची मागणी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही...
अज्ञात वाहनाने धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे सखाराम बिरु बोडेकर (४०, तळवडे-संगमेश्वर) या दुचाकीस्वाराला मागाहून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना १६ जुलै रोजी घडली होती. यात...
चांदेराई येथे विना परवाना मद्यप्राशन करणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई परिसरात विना परवाना मद्यप्राशन करणार्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 11 ऑगस्ट रोजी रात्री...
गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक
९ लाखांचा मुद्देमाल जप्त
देवरूख:- देवरूख पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत, कोल्हापूरहून रत्नागिरीकडे गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी...
अंगारकी दिवशी गणपतीपुळेत ४० हजार पर्यटकांची हजेरी
गणपतीपुळे:- अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे 40 हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पाऊस असतानाही भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गर्दी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह बेळगाव...
शिक्षणाधिकारी संपात; कामकाज ठप्प
शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी अभावी कामावर परिणाम
रत्नागिरी:- नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून शिक्षण विभागातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले...
आरजू कंपनी घोटाळा; ग्राहकांचे १५ रोजी उपोषण
रत्नागिरी:- रत्नागिरीतील तथाकथित आरजू कंपनी घोटाळ्यात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी न्याय मिळवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ही माहिती...












