शिक्षिका खून प्रकरणातील दुसऱ्या संशयितास अटक

चिपळूण:- शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील पसार असलेल्या दुसऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना यश आले. कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील कुलगर्गी येथून रविशंकर...

देवीचे सोन्याचे दागिने चोरणारा पुजारी गजाआड

खेड:- तालुक्यातील कुरवळ-खेड येथील श्री केदार भैरी मानाई मंदिरात ९ महिन्यापूर्वी झालेल्या देवीच्या पावणेतीन लाख रुपये किंमतीच्या दागिने चोरी प्रकरणाचा येथील पोलिसांनी अखेर छडा...

अनुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरुळीत

पाचल:- राजापूर तालुक्यातील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने केलेल्या...

वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चिपळूण:- तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, वाशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः२२ मीटर म्हणजेच इशारा पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान,...

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

समायोजनासह विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक रत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करुन घेण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र, शासन दरबारी आवाज...

ॲड. राकेश भाटकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या युक्तिवादाचा मान

रत्नागिरी:- मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन काल भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले. आज प्रत्यक्षात कामकाज सुरू...

चांदेराई बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात, दोन्ही बाजूची वाहतूक बंद

रत्नागिरी:- मागील चार दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातल्या सहा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरीतील काजळी नदीने देखील आपले रौद्ररूप धारण केले आहे. काजळी...

जिल्ह्यातील आठपैकी सहा नद्या इशारा पातळीवर

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील तीन दिवस पाऊस झोडपून काढत आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी...

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; जवाहर चौक पाण्याखाली

राजापूर:- गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण...

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १०...