खेडशीत बिबट्याची दहशत! सीसीटीव्हीमध्ये कैद

वनविभाग गांभीर्याने दखल घेणार का? रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या गवा रेड्यांचा प्रश्न...

काजरघाटी धार येथे मद्यपान करणाऱ्या 4 तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी धारेवरील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अमर प्रभाकर मुरकर (वय ३२, रा....

साडवलीत ५ बंद घरे चोरट्यांनी फोडली

देवरूख:- देवरूख नजीकच्या साडवली सप्तलिंगीनगर येथील भरवस्तीतील पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी व सोमवारी उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले...

रिक्षा- दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

खवटी-बुरटेवाडीनजीकची घटना खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खवटी-बुरटेवाडीनजीक रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सुरज ज्ञानेश्वर तरडे (२६ रा. काटवली-सातारा) या तरुणाचा कराड येथे...

जमीन खरेदी-विक्रीतून महिलेची १ लाख २० हजाराची फसवणूक

रत्नागिरी:- जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश काळ्या पवार...

समुद्र खवळला, किनारपट्टी भागात वादळी वारे

परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपले रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीला बसला. जिल्ह्यात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण...

मला उपऱ्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही: ना. सामंत

रत्नागिरी:- तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी मी काही करेन पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची गरज नाही. काही लोकांना मी ५ वेळा निवडून आलोय याची जाणीव करून...

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांची मनाला चटका लावणारी एक्झिट

पाचल:- मालवणी भाषेला आणि कोकणी संस्कृतीला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार, लेखक आणि ‘वस्त्रहरण’ नाटकाचे जनक गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत काल, २७...

बुद्धविहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध समाजाचा एल्गार  

थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून आयोजन रत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा कालीन बुध्द विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध जनतेकडून सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आल़ा यावेळी बौद्धविहारासाठी ...

जिल्ह्यात तीन दिवस ‘यलो अलर्ट’

प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी दि. २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत 'यलो अलर्ट' देण्यात...