कोरे मार्गानजिक वणव्याचा धोका; प्रशासन अलर्ट
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या गवतामुळे वारंवार वणवा लागण्याचा धोका वाढला आहे. मागील काही दिवसात असे प्रकार घडल्याने कोरे प्रशासन अलर्ट झाले आहे. ट्रॅक...
जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींचा 16 फेब्रुवारीला सन्मान
रत्नागिरी:- संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात निवडण्यात आलेल्या 55 ग्रामपंचायतींचा सन्मान 16 फेब्रुवारीला करण्यात येणार...
सावधान कोरोना वाढतोय; चोवीस तासात 15 रुग्ण, दोन दिवसात तिघांचा मृत्यू
रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात केवळ 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 275 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एका...
जिल्हा परिषदेसह पंचायत समिती पदाधिकारी बदल निश्चित
25 फेब्रुवारी पर्यंत राजीनामे; निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेसह शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पंचायत समिती पदाधिकार्यांच्या खांदेपालटावर शिक्कामोर्तब झाला. विषय समिती सभापतींसह पंचायत समिती सभापतींचे राजीनामे...
खेर्डीत भुलभुलैया कंपनीच्या जाळ्यात अनेकजण; शेकडो युवकांना लाखोंचा गंडा
चिपळूण:- खेर्डीतील एका कंपनीने शेकडो युवकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. सद्यस्थितीत २२ लोकांची तब्बल २४ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून आणखी एका...
जिल्ह्याचा टंचाई आराखडा 16 कोटी 43 लाखांवर
रत्नागिरी:- कोरोनामुळे राष्ट्रीय पेयजलसह जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनांचे भवितव्य निधीअभावी अधांतरी आहे. उन्हाळ्यात सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी बहूतांश टंचाईग्रस्त भागातील गावांना टंचाई आराखड्याचा पर्याय...
लग्नाचे आमिष दाखवत तरुणी सोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- फेसबुकवरुन झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारिरीक संबध प्रस्थापित केले.त्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणातील संशयिताला न्यायालयाने गुरुवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.घटना सन...
मत्स्य व्यवसाय शाळेची जागा इंग्रजी शाळेला देण्याचा घाट
रत्नागिरी:- येथील शासकीय मत्स्य व्यावसाय शाळेच्या दुरुस्तीबाबत अनास्था दाखवली जात असून ती जागा एका इंग्रजी शाळेसाठी देण्याचा घाट घातला जात आहे. येथील शाळा दुरुस्ती करुन...
सरपंच निवडीनंतर निघालेल्या मिरवणुकीवरून पन्हळे तर्फे सौंदळमध्ये राडा
राजापूर:- सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीनंतर दोन गटात जोरदार राडा झाला. मिरवणुकी दरम्यान शिवसेना व गाव पॅनेल अशा दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला.
राड्या दरम्यान झालेल्या...
लॉकडाउननंतरही घरपट्टी वसुलीचा टक्का घसरलेलाच
रत्नागिरी पालिका; 14 कोटीचे उद्दिष्ट, वसूली केवळ 6 कोटी
रत्नागिरी:- घरपट्टी माध्यमातून कोट्यवधीचा महसुल मिळणार्या रत्नागिरी पालिकेला लॉकटाउन नंतर देखील मोठा फटका बसला आहे. यंदा सुमारे...