शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासाठी 25 कोटी

ना. सामंत; पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटी रत्नागिरी:- सेंटर ऑफ एक्सलंट (एमएसडीपी) अंतर्गत रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अद्ययावत केले जाणार आहे. महाराष्ट्रात दिमागदार कॅम्पस म्हणून त्याची ओळख...

गयाळवाडी, चांदोर, पालीसह तालुक्यात नव्याने 27 बाधित

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी रात्री नव्याने 27 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात गयाळवाडी आणि चांदोर परिसरात प्रत्येकी तीन...

मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांकडे हे कागदपत्र असणे अत्यावश्यकच अन्यथा..

रत्नागिरी:- मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने मच्छीमारांना विशिष्ठ आसाची जाळी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य विभागाकडून नौकांवरील जाळ्यांची तपासणी सुरु झाली आहे....

कोट्याधीश होण्याच्या स्वप्नापोटीच खवले मांजर, मांडूळ सापाची तस्करी 

रत्नागिरी:- शिकारीचा छंद त्यातच आंतराष्ट्रीय बाजारपेठेत  खवल्या मांजर, मांडूळ सापला मोठी किमंत मिळते याची माहिती मिळाली. त्यानंतर या टोळक्याने खवल्या मांजरासह मांडूळ साप पकडून...

जिल्ह्यात पुन्हा 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 141 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने साडेतीनशेचा टप्पा गाठला आहे. मागील चोवीस तासात उपचाराखाली असलेल्या तीन...

लांजा पं.स. सभापतींवर गुन्हा दाखल करुन राजीनामा घ्या; भाजपची मागणी

लांजा:- लांजा पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती यांनी भर सभेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या एकेरी व वैयक्तीक उल्लेख करून अपशब्द तसेच अर्वाच्च भाषा वापरत त्यांना...

लॉकडाऊन काळात चोरट्यांना ऑनलाईन गुन्ह्यांचाच आधार 

6 महिन्यात आठ गुन्हे; साडेचार लाखांची फसवणूक  रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या काळात गंभीर, अतिगंभीर आणि किरकोळ अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांना चाप बसला असताना ऑनलाईन गुन्ह्यांच्या बाबतीत मात्र...

वरवडेत मेरीटाईमच्या जागेत खासगी अतिक्रमण

अवैध बांधकामे; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील मेरीटाईमच्या बोर्डाच्या जागेत खासगी बांधकामांना ऊत आला आहे. कोणत्याही खात्याची परवानगी न घेता या जागेत येथील काही स्थानिक...

‘विकेल ते पिकेल’साठी पाच जिल्ह्यांची निवड

रत्नागिरी:- ‘विकेल ते पिकेल’ या महत्त्वाकांक्षी कृषी प्रकल्पासाठी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पाच जिल्ह्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू,...

मासेमारी व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण 

अनेकजण बेरोजगार, निसर्ग देखील रुसला  रत्नागिरी:- मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे. विस्तीर्ण असा समुद्र किनाऱ्या लाभलेल्या कोकणात मोठ्या प्रमाणात पारंपरिक आणि आता पर्ससिन बोटींच्या साहाय्यानं...