मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे… मरेन पण पक्ष सोडणार नाही

रत्नागिरी:- मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. एकवेळ मरेन पण पक्ष कधीच सोडणार नाही. मी आतापर्यंत भूषवलेली पद फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच. मी पक्ष सोडणार असल्याच्या...

हायटेक निर्णय; प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी आता ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभाग हायटेक बनत आहे. प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी आता ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका क्लिकवर शिक्षकांना ती माहिती...

रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची रेलचेल सुरु

रत्नागिरी:- कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले असून रत्नागिरीकर मोकळा श्‍वास घेण्यासाठी भाट्ये, मांडवी किनारा गाठू लागले आहेत. पुर्वीप्रमाणेच या ठिकाणी गर्दी...

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीपोटी जिल्ह्याला 9 कोटी 60 लाखांची गरज

रत्नागिरी:- कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 64 हजार शेतकर्‍यांचे 11 हजार 812 हेक्टर भात, नाचणी पिकांचे नुकसान...

नियमबाह्य वागणाऱ्या पोलीस पाटीलावर चौकशी करुन कारवाईची मागणी

पर्शुराम अनंत घाडी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी:- वहिवाटीबाबत प्रतिज्ञापत्र मागणी करुनही सोलगाव (ता. राजापूर) पोलीस पाटील धमक्या देवून हाकलून लावत आहेत. त्यांच्यामुळे प्रचंड आर्थिक व...

सलग दुसऱ्या दिवशी केवळ 12 जण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात केवळ 12 बाधित रुग्ण सापडले आहेत. चोवीस तासात 131...

मिऱ्या येथे 22 एकर जागेत उभे राहणार प्राणी संग्रहालय

ना. सामंत; पर्यटन वाढीसाठी पाऊल  रत्नागिरी:- मिऱ्या येथील २२ एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार असून पर्यटनवाढीसाठी ग्लोबल इंडिया व्हिलेजच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यासाठी डॉ. सारंग...

आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीत घोळ

चढ्या दराने खरेदी; विक्रांत जाधव यांची चौकशीची मागणी रत्नागिरी:- कोरोना कालावधीत जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून जुन महिन्यात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले होते. त्या गोळ्या चढ्या दराने...

मेर्वीत एक संकट टळले तर दुसरे आले…

बिबट्याकडून पुन्हा गायीवर हल्ला  रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथे गुरुवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असतानाच दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान खर्डेवाडी येथील मारुती...

मालगुंड समुद्र किनारी पर्यटकांची गाडी वाळूत फसली

रत्नागिरी:- पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील मालगुंड समुद्र किनारी घडली. मालगुंड समुद्र किनाऱ्यावर चारचाकी नेण्याचा प्रयत्न पर्यटकांच्या चांगलाच अंगलट आला. मालगुंड समुद्र...