रत्नागिरीत बंदला संमिश्र प्रतिसाद; बंदसाठी शिवसेना रस्त्यावर 

रत्नागिरी:- 'हिंदू ह्रदयसम्रट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो', 'उद्धव साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है',  'शेतकर्‍यांना चिरडणाऱ्या मंत्री पुत्राचा निषेध असो' अशा घोषणा...

३८ रुग्णवाहिकांचा उद्या लोकार्पण सोहळा 

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हयात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ उपकेंद्र, ३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ९ ग्रामीण रुग्णालय व ३ उप जिल्हा रुग्णालय आहेत.  यामधील...

जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या अवघ्या दहावर

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार 1 हजार 84 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात केवळ 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर नव्याने 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24...

महावितरणची कोकण विभागात अद्यापही 661 कोटींची थकबाकी

रत्नागिरी:- महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सप्टेंबर महिन्यात वीजबिल महसूल उद्दिष्टाच्या केवळ 79 टक्केच वसुली होऊ शकली. परिणामी तब्बल 661 कोटी रुपयांची वसूली बाकी आहे....

गणेशोत्सवात कोरेकडून अडीच लाख प्रवाशांची वाहतूक; साडेसात कोटीचे उत्पन्न 

योग्य नियोजन करत कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी  रत्नागिरी:- कोरोनाच्या काळात श्रमिक स्पेशलच्या माध्यमातून महत्वाची कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गणेशोत्सवातहि लाखो भाविकांची सुखरूप ने- आण करत...

पर्यटनस्थळे अद्यापही सुनीसुनी; पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

रत्नागिरी:- मंदिरे सुरु झाल्यानंतर पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी अपेक्षित होती; मात्र अजुनही पर्यटकांचा प्रतिसाद म्हणावा तसा मिळालेला नाही. प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळी दिवसभरात सुमारे दोन हजार पर्यटकांनी...

शहरातील साडेसहा हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाचे आव्हान

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि दहशत मोडीत काढण्यासाठी अज्ञातांनी विषप्रयोग करून एका रात्रीत २१ कुत्र्यांना मारल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. शहरातील सुमारे दोन...

छत्रपती शिवाजी स्टेडियम लवकरच टाकणार कात 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या नूतनीकरण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी स्टेडियमच्या नूतनीकरणाबाबत...

चिपळूण-शिरगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; वाशिष्टी नदीला पूर

कुंभार्ली घाटात दरड कोसळली  चिपळूण:- शिरगाव व पोफळी परिसरात ढगफुटी होऊन शिरगावच्या वाशिष्टी नदीला पूर आला. कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र दरड...

भारत बंदमध्ये व्यापारी होणार सहभागी; उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ राहणार बंद

रत्नागिरी:- लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीने महाराष्ट्र बंद घोषित केला आहे. विविध राजकीय पक्षांनी व्यापारी संघटनेकडे व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत आवाहन केले...