रत्नागिरीत बंदला संमिश्र प्रतिसाद; बंदसाठी शिवसेना रस्त्यावर
रत्नागिरी:- 'हिंदू ह्रदयसम्रट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो', 'उद्धव साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है', 'शेतकर्यांना चिरडणाऱ्या मंत्री पुत्राचा निषेध असो' अशा घोषणा...
३८ रुग्णवाहिकांचा उद्या लोकार्पण सोहळा
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हयात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ उपकेंद्र, ३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ९ ग्रामीण रुग्णालय व ३ उप जिल्हा रुग्णालय आहेत. यामधील...
जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या अवघ्या दहावर
रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार 1 हजार 84 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात केवळ 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर नव्याने 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24...
महावितरणची कोकण विभागात अद्यापही 661 कोटींची थकबाकी
रत्नागिरी:- महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सप्टेंबर महिन्यात वीजबिल महसूल उद्दिष्टाच्या केवळ 79 टक्केच वसुली होऊ शकली. परिणामी तब्बल 661 कोटी रुपयांची वसूली बाकी आहे....
गणेशोत्सवात कोरेकडून अडीच लाख प्रवाशांची वाहतूक; साडेसात कोटीचे उत्पन्न
योग्य नियोजन करत कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी
रत्नागिरी:- कोरोनाच्या काळात श्रमिक स्पेशलच्या माध्यमातून महत्वाची कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गणेशोत्सवातहि लाखो भाविकांची सुखरूप ने- आण करत...
पर्यटनस्थळे अद्यापही सुनीसुनी; पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही
रत्नागिरी:- मंदिरे सुरु झाल्यानंतर पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी अपेक्षित होती; मात्र अजुनही पर्यटकांचा प्रतिसाद म्हणावा तसा मिळालेला नाही. प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळी दिवसभरात सुमारे दोन हजार पर्यटकांनी...
शहरातील साडेसहा हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाचे आव्हान
रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि दहशत मोडीत काढण्यासाठी अज्ञातांनी विषप्रयोग करून एका रात्रीत २१ कुत्र्यांना मारल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. शहरातील सुमारे दोन...
छत्रपती शिवाजी स्टेडियम लवकरच टाकणार कात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या नूतनीकरण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी स्टेडियमच्या नूतनीकरणाबाबत...
चिपळूण-शिरगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; वाशिष्टी नदीला पूर
कुंभार्ली घाटात दरड कोसळली
चिपळूण:- शिरगाव व पोफळी परिसरात ढगफुटी होऊन शिरगावच्या वाशिष्टी नदीला पूर आला. कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र दरड...
भारत बंदमध्ये व्यापारी होणार सहभागी; उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ राहणार बंद
रत्नागिरी:- लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीने महाराष्ट्र बंद घोषित केला आहे. विविध राजकीय पक्षांनी व्यापारी संघटनेकडे व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत आवाहन केले...












