मारुती स्वीफ्ट डिझायर पलटी होऊन वृद्ध ठार
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील पांगरी कड्याचा पऱ्या येथे मारुती स्वीफ्ट डिझायर गटारात पलटी होऊन झालेल्या अपघातात एक वृद्ध ठार झाल्याची माहिती गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी...
पॅनकार्ड योजनेत गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याच्या रागातून एजंटला मारहाण
मंडणगड:- पॅनकार्डच्या योजनेत गुंतवण्यासाठी दिलेले 25 हजार रुपये परत केले नाहीत म्हणून एजंटला चार जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मंडणगड शेनाळे गावठाण येथे घडला आहे....
मिऱ्या येथे स्थानिक मच्छीमारांनी यांत्रिकी नौका पकडली
रत्नागिरी:- मत्स्य व्यवसाय खाते काहीच कारवाई करत नसल्याने शहराजवळील मिऱ्याबंदर येथे बेकायदेशीरपणे मासेमारी करणारी परराज्यातील यांत्रिकी नौका स्थानिक मच्छिमारांनी पकडली. त्यानंतर त्या नौकेवर कायदेशीर...
जिल्ह्यात 24 तासात अवघे 8 पॉझिटिव्ह रुग्ण; पाच मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 936 तपासण्यांमध्ये केवळ 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 50 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने 5...
मिरकरवाडा येथे एकावर चाकूने वार
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटीवर रस्त्याने चालणार्या एका व्यक्तीवर टेम्पो चालकाने चाकूने वार केल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या...
गारठवणाऱ्या वाऱ्यांनी समुद्रातील मासळी झाली गायब
रत्नागिरी:- गारठवऱ्या वाऱ्यानी मासेमारीवर परिणाम झाला आहे. गरठवणाऱ्या वार्यांमुळे मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येणारा मासा गायब झाला आहे. मासळी गायब झाल्याने बहुसंख्य मच्छीमार नौका बंदरावरच...
पाणलोट – 2 साठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांची निवड
रत्नागिरी:-मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी साठवणे, भूजल पातळीचे पुनर्भरणासाठी बंधारे बांधणे यासह विविध उपाययोजनांसाठी केंद्रशासन आणि राज्यशासन पाणलोट विकास योजना टप्पा २ राबवत आहे....
सॅटेलाइट टॅगिंग करून दोन कासव गुहागर समुद्रात सोडली
गुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास येथे दोन ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना सॅटेलाइट टॅगिंग केल्यानंतर गुहागरच्या समुद्रात हा उपक्रम राबविण्यात आला. वन्यजीव अभ्यासक डॉ. सुरेशकुमार यांच्या...
जिल्ह्यातील अंगणवाड्या दोन वर्षांपासून बालकांविना
रत्नागिरी:- तब्बल दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे अंगणवाडीत बालके फिरकलेली नाहीत. त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बोर्या उडाला असून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची भीती व्यक्त होत...
रत्नागिरी तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १५४ कोटी
मिऱ्या, शिरगावसह ३४ गावे ; मंत्री सामंत यांचे प्रयत्न यशस्वी
रत्नागिरी:- तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने मंत्री उदय सामंत यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत....












