विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या जिल्हा दौऱ्यावर; 2 कोटीच्या मदत सामग्रीचे वाटप

रत्नागिरी:- माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्या (ता. 12) निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली, मंडणगड तालुक्यातील सहा गावांना भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे...

जि. प. च्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक शाळां नॉट रिचेबल

ऑनलाईन अभ्यासक्रमाबाबत प्रश्नचिन्ह रत्नागिरी:-यंदाच्या शैक्षणिक सत्रावर कोरोनाचे सावट असल्यामुळे बहूतांश शैक्षणिक संस्थांसह शासनाच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा फंडा वापरला जाण्याची शक्यता आहे; मात्र ग्रामीण भागात हा...

225 जणांची कोरोनावर यशस्वी मात

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण सापडण्यापेक्षा कोरोनावर मात करण्याचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी सायंकाळ पासून 2 जण...

नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळा सज्ज; पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

रत्नागिरी:-कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता असला तरीही जिल्हा परिषद शाळा सज्ज झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यात...

जिल्ह्यातील 23 गावांमध्ये सुरू होणार विशेष प्रकल्प

रत्नागिरी:- आताच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वेग ज्या ठिकाणी कांदळवने आहेत, त्याठिकाणी मंदावला होता. त्यामुळे किनारपट्टीला आतील बाजूस असलेल्या गावांना चक्रीवादळाचा कमी फटका बसला....

सॅन्ट्रोच्या धडकेत वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील पानवल फाटा येथे दुचाकीला सॅन्ट्रो कारने विरुद्ध दिशेला येऊन धडक दिली. दुचाकीवरील चालक राजाराम लक्ष्मण साळुंखे (वय ७२) रा. चाफवली संगमेश्वर...

नव्या लॅबमध्ये चोवीस तासात 51 नमुन्यांची तपासणी

रत्नागिरी:- जिल्हा रूग्णालयात नव्याने सुरू झालेल्या कोविड 19 तपासणी लॅबमध्ये गेल्या 24 तासात 51 नमुन्यांची तपासणी झाली असून त्यातील 2 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले...

केंद्र, राज्य सरकारने समन्वयातून कोकणाला मदत करावी: शरद पवार

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे धोरण ठरवून मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद...

‘निसर्ग’ वादळ नुकसान पाचशे कोटींच्या घरात?

50 हजार घरे तर 7 हजार हेक्टरवरील बागायती उध्वस्त  रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड, दापोली दोन तालुक्यातील बागाच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम...

लाॅकडाऊन कालावधीत दुचाकी चालकांवर संक्रांत; सर्वाधिक दंड वसूल

रत्नागिरी:- लॉकडाऊनचा कालावधीत रत्नागिरीत वाहतूक पोलिसांनी चांगलाच फळला आहे. २२ मार्च ते ९ जूनच्या ८० दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी रेकॉर्डब्रेक वसुली केली आहे. या...