मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरीला; 2 लाखाचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:- मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशाची हॅण्डबॅग चोरीला गेल्याची घटना घडली असून या बागमध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या...
गणपतीपुळेत पर्यटकांसाठी येणार अतिवेगवान जेट बोट; ना. सामंत यांच्या प्रयत्नांना यश
रत्नागिरी:- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेली अतिवेगवान जेट बोट गणपतीपुळेत आणण्याचा निर्णय नुकताच पर्यटन विभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी 2 कोटी 50...
धान्य गोडाऊन मधील धान्याची उचल बंद; 20 हजार टन धान्य पडून
रत्नागिरी:- जिल्ह्याला धान्यपुरवठा करणाऱ्या एफसीआय गोडावून मधून पंधरा ते वीस दिवस धान्याची उचल बंद आहे. याचा वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असून सुमारे २० हजार...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप दुपारनंतर स्थगित
सकाळच्या सत्रात प्रतिसाद; कामकाजावर काहीअंशी परिणाम
रत्नागिरी:- जुनी पेंशन योजनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला रत्नागिरीत प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत संपाला...
जिल्ह्यात 740 चाचण्यांमध्ये केवळ 10 बाधित; एक मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 642 तपासण्यांमध्ये केवळ 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 29 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका मृत्यूची...
चिपळूण, खेडमधील वाळू माफियांवर संयुक्तरित्या कारवाई करणार: खनिकर्म अधिकारी पाटील
रत्नागिरी:- चिपळूण आणि खेड तालुक्यातील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. यामुळे स्वामित्वधानाच्या ( रॉयल्टी) माध्यमातून शासनाचे मोठे...
शुक्रवारच्या सूनावणीकडे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा
रत्नागिरी:-एसटी कर्मचार्यांचा संप अद्यापही सुरुच असून शुक्रवारी आता पुढील सुनावणी असल्याने जिल्ह्यातील संपात असलेल्या सर्व कर्मचार्यांचे लक्ष आता या सुनावणीकडे लागून राहिले आहे. विभागीय...
पालगड किल्ल्यावर सापडले पुरातन 22 तोफगोळे
दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यातील शिवकालीन पालगड किल्ल्यावर शिवजयंतीच्या पुर्व संध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना 22 तोफगोळे सापडले. झोलाई स्पोर्ट्स पालगड दरवर्षी पालगड किल्ल्यावर शिवजयंती साजरी...
रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर रनपची 5 एप्रिलला अंतिम अधिसूचना; निवडणुका गणपतीपर्यंत लांबणीवर?
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ पालिकांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अंतिम अधिसूचना ५ एप्रिलला निघणार आहे.त्यानंतर आरक्षण व इतर सोपस्कार आटपेपर्यंत पावसाळा तोंडावर...
गट- गणांच्या प्रारूप आराखड्याची राजकीय पुढाऱ्यांना उत्सुकता
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारूप आराखड्याची ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्त्यांना व सदस्यांना प्रतीक्षा आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप आराखडा कार्यक्रम...












